नांदेड, प्रतिनिधी | दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विभागीय कार्यालय संकुलातील (DOC) मिनी...
हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रावण महिन्याच्या पवित्र सुरुवातीच्या दिवशी हिमायतनगर तालुक्यातील दरेगाव येथे दारूबंदी व व्यसनमुक्तीचा निर्धार करण्यात आला. भुयारातून प्रकट झालेल्या प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिराच्या...
हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, मागील पाच वर्षांतील विकासकामे, निधी खर्च, आर्थिक व्यवहार, पाणीपुरवठा...
हिमायतनगर, अनिल मादसवार| नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी पत्त्यांचे डाव रंगविण्याच्या तयारीत असलेल्या जुगार्यांना हिमायतनगर पोलिसांनी आता थेट इशारा दिला आहे. “जुगार खेळाल तर कायदेशीर कारवाईला...
देगलूर /शहापूर, प्रतिनिधी | ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शहापूर येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ‘आमची माती आमची माणसं’ समूहाच्या वतीने निबंध,...
नांदेड/लोहा/माळेगाव, प्रतिनिधी| दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेच्या परिसराच्या विकासासाठी ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांची अंदाजपत्रके तातडीने...
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ मध्ये पार पडल्या. निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या निवडणूक खर्चाचा हिशोब विहित...
नांदेड| नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निर्वाचित झालेले आमदार डॉ. तुषार राठोड तसेच उपाध्यक्षपदी निर्वाचित झालेल्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांचे विविध स्तरातून...
नांदेड, प्रतिनिधी| अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असून, आंदोलनांच्या माध्यमातून दोन्ही समाज आमनेसामने येत आहेत. या संवेदनशील प्रश्नावर सामंजस्याने...
हिमायतनगर,अनिल मादसवार| काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याबाबत कथित अवमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुधवारी...
निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचे बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' राबवण्यास...