Wednesday, May 20

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Harshvardhan Sapkal : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा: हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा: हर्षवर्धन सपकाळ

राजकीय
मुंबई| नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली असून राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न पडला आहे. राज्यात कोणीही सुरक्षित नाही हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे गुंडांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून ...
Farmers are very angry : तुटपुंजी अतिवृष्टी मदतीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप

Farmers are very angry : तुटपुंजी अतिवृष्टी मदतीने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप

नांदेड, राजकीय
नांदेड/नायगाव/उमरी/धर्माबाद/बिलोली| नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व महापुरामुळे शेती पिकाबरोबर जीवितानी आणि जनावरांची हानी झाली. ७ लाख ७४ हजार ३१३ बाधित शेतकऱ्याचे ६ लाख ४८ हजार ५३३.२१ हेक्टर शेत पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी दि.१८ जुलै रोजी शासन निर्णयानुसार जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्या मदतीनुसार जिरायदार शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ८,५०० रुपये दोन हेक्‍टरपर्यंत मदत देण्यात येणार आहे. या तुटपुंजी मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे. त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, मागच्या सरकारच्या काळात शासन निर्णय दि.०१/०...
Healthy Women : स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ आरोग्य अभियान माता भगिनींना समर्पित – प्राणिताताई देवरे चिखलीकर

Healthy Women : स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ आरोग्य अभियान माता भगिनींना समर्पित – प्राणिताताई देवरे चिखलीकर

नांदेड, राजकीय
लोहा| देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी उज्जवला गॅस ,शौचालय यासह महिला सशसक्तीरणासाठी अनेक योजना आणल्या आहेत. “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” हे आरोग्य अभियान आपल्या माता आणि भगिनींसाठी समर्पित आहे. भारतातील एकही महिला आवश्यक सुविधा किंवा संसाधनांच्या अभावामुळे आजाराची बळी ठरू नये हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून लोहा उपजिल्हा रुग्णालयात महिलांसाठी हे आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. केंद्र व राज्यातील सरकार आरोग्यविषयक अनेक जनहिताचे निर्णय घेत आहे. असे प्रतिपादन भाजपा महिला प्रदेश आघाडीच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी केले. लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात देशाचे प्रधानमंत्री मा.नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने महायुती सरकारच्या वतीने दिन १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वस्थ नारी - सशक्त परिवार’ हे विशेष मोफत आरोग्य शिबिर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ...
Former MP Subhash Wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून शेख कुटुबियांचे सांत्वन

Former MP Subhash Wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून शेख कुटुबियांचे सांत्वन

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगरचे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य शेख चांद शेख महेबूब (चांद सेठ) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगाची माहिती मिळताच हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी गुरुवारी प्रतिष्ठित व्यापारी शेख रफिक शेख महेबूब यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. आपल्या कार्यकाळात शेख चांद सेठ यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन गाव व परिसराच्या विकासासाठी मनापासून काम केले. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक, समाजाभिमुख व सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व हरपल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी यावेळी नमूद केले. “शहरातील जनतेला चांद भाई यांची कमी भासू नये, याची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. कोणतीही अडचण भासल्यास मी तुमच्या...
Panchayat Raj Abhiyan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्राणिताताईच्या हस्ते टाकळगाव येथे शुभारंभ

Panchayat Raj Abhiyan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्राणिताताईच्या हस्ते टाकळगाव येथे शुभारंभ

नांदेड, राजकीय
लोहा| मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियान सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, यांनी पंचायतराज समृद्ध होण्यासाठी याची सुरुवात केली आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील टाकळगाव येथे भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे -चिखलीकर याच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभ मुहूर्तावर लोहा तालुक्यातील टाकळगाव येथे या अभियानाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज होण्यासाठी ग्राम स्वच्छता अभियान आणि लोकसहभागातून शंभर दिवसाच्या कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यासाठी 100 गुणांची विभागणी विविध उपक्रमांत करण्यात आली आहे. ग्राम समृद्धीच्या चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या गावाचा शाश्वत विकास साधण्याकरिता लोह...
bombardment movement : नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा( ठाकरे) जोरदार बोंब मारो आंदोलन

bombardment movement : नांदेड महापालिकेवर शिवसेनेचा( ठाकरे) जोरदार बोंब मारो आंदोलन

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड महानगर शिवसेनेच्या वतीने महापालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांच्या पुढाकारातून जोरदार आंदोलन करून महापालिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. महापालिकेच्या गलतान कारभारामुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या घरात पाणी शिरले. हजारो लोकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबास रुपये 25000 आर्थिक मदत द्यावी. घरकुल महा घोटाळ्याचे इडीमार्फत चौकशी करण्यात यावी. कचरा उचलण्याचे शहरातील 100 कोटीचे टेंडर 250 कोटीला दिले. 150 कोटीचे वाटेकरी कोण त्याचा जबाब विचारण्यासाठी शहरातील शेकडो शिवसैनिकांनी पूरग्रस्त महिला व नागरिकांनी महापालिकेला घेराव घालून जोरदार आंदोलन केले. यावेळी शहरातील पूरग्रस्त महिला. ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी महानगरपालिकेच्या गलतान कारभाराच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त करून जोरदार घोषणाब...
Nanded ; नांदेड जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी माजी सरपंच गौतम बनसोडे शंभरगांवकर यांची निवड

Nanded ; नांदेड जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी माजी सरपंच गौतम बनसोडे शंभरगांवकर यांची निवड

नांदेड, राजकीय
उस्माननगर l उस्माननगर येथून जवळच असलेल्या शंभरगांवचे माजी सरपंच तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गौतम ज्ञानोबा बनसोडे यांची नांदेड जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे नांदेड जिल्हाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांनी दिनांक १३ सप्टेंबर २०२५ शनिवार रोजी नियुक्ती केली आहे त्यांना नियुक्तीपत्र देतेवेळी नांदेडचे माजी महापौर अब्दुल गफार ,पाली महाराज यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. गौतम बनसोडे हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल काँग्रेसच्या वतीने तसेच नांदेड जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे .....
Bachubhau Kadu warns : शेतकऱ्यांना हक्काचा भाव व कर्जमाफी न दिल्यास नागपूर येथे भव्य आंदोलन – बच्चुभाऊ कडूंचा इशारा

Bachubhau Kadu warns : शेतकऱ्यांना हक्काचा भाव व कर्जमाफी न दिल्यास नागपूर येथे भव्य आंदोलन – बच्चुभाऊ कडूंचा इशारा

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (अनिल मादसवार) जोपर्यंत शेतकरी एकजुट होत नाहीत तोपर्यंत सरकार झुकणार नाही. शासनाने शेतकरी पेटून उठण्या अगोदर शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा भाव, कर्जमाफी याबाबत भूमिका स्पष्ट न केल्यास आगामी काळात नागपूर येथे भव्य आंदोलन उभारले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री तथा कामगार नेते बच्चुभाऊ कडू यांनी हिमायतनगर तालूक्यातील कामारी येथील मंचावरून दिला. दिनांक १५ सप्टेंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार बांधवांच्या हक्कासाठी लढा देणारी "हक्क यात्रा" प्रहार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री तथा कामगार नेते बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाली. कामारीत बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी उसळलेल्या जनसागराने "आपणा भिडू बच्चू कडू" अशा घोषणा दिल्या. पारंपरिक सर्जा-राजाच्या सजविलेल्या बैलजोडी असलेल...
Kha. Ashokrao Chavan : खा. अशोकराव चव्हाणांची ‘एनएचएआय’ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा

Kha. Ashokrao Chavan : खा. अशोकराव चव्हाणांची ‘एनएचएआय’ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा

नांदेड, राजकीय
नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत नांदेड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वरील समस्यांबाबत विस्तृत चर्चा केली. या महामार्गाशी निगडित अनेक अडचणींच्या अनुषंगाने खा. अशोकराव चव्हाण यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर गडकरींनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन अडचणी समजून घेण्याचे व उपाययोजना प्रस्तावित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खा. अशोकराव चव्हाण यांनी आज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. या चर्चेत बोलताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर पाटील शिंदे व धनेगावचे सरपंच पिंटू पाटील शिंदे यांनी लातूर फाटा ते दूध डेअरी चौक या २ किलोमीटर अंतरापर्यंतच्या उड्डाण पुलामुळे न...
Chandbhai Passed away : हिमायतनगरचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य चांदभाई यांचे दुःखद निधन

Chandbhai Passed away : हिमायतनगरचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य चांदभाई यांचे दुःखद निधन

नांदेड, राजकीय
हिमायतनगर | हिमायतनगरचे माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शेख चांद सेठ यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी २ वाजता मुस्लिम समाजाच्या रितिरिवाजानुसार दफनविधी करण्यात येणार आहेत. शेख चांद शेख महेबूब यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या आणि परिसराच्या विकासासाठी पोटतीडकीने झटत काम केले. सर्वसामान्यांशी जवळीक साधत त्यांनी हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा टिकवून ठेवण्याचा संदेश देत आपली राजकीय व समाजिक कारकीर्द पूर्ण केली, त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक, चांगला, सामाजिक जाण असलेलं व्यक्तिमत्त्व सोडून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, तसेच कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करत अनेकांनी शेख चांद भाई यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली....
error: Content is protected !!