Friday, May 15

कृषी

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shiradhon ; शिराढोण येथील दोन शेतकऱ्यांवर झालेल्या रांनडुकराच्या प्राणघातक हल्ल्यातील उपचार दरम्यान एकाचा मृत्यू

Shiradhon ; शिराढोण येथील दोन शेतकऱ्यांवर झालेल्या रांनडुकराच्या प्राणघातक हल्ल्यातील उपचार दरम्यान एकाचा मृत्यू

नांदेड, कृषी
उस्माननगर l कंधार तालुक्यातील मौजे शिराढोण येथील शिवारात २३ रोजी पिसाळलेल्या रानडुक्कराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २५ रोजी पहाटे रमेश शिंदे वय ४५ या शेतकऱ्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर महीती अशी की, येथील दोन शेतकऱ्यावर दि.23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता शेतात गु्रांसाठी चारा घेत असताना हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती . यामध्ये बापूराव पवार आणि रमेश किशन शिंदे हे गु्रांसाठी चारा घेत होते तितक्यात पिसाळलेल्या रानडुकरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात त्यांच्या मांडीला व पाठीला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. शेतात त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी धावून आले असता त्यांनी त्यांची रान डुकर क...
Tehsildar Kishore Yadav ; शेतकरी ओळख पत्रासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद तातडीने करावी – तहसीलदार किशोर यादव

Tehsildar Kishore Yadav ; शेतकरी ओळख पत्रासाठी शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंद तातडीने करावी – तहसीलदार किशोर यादव

कृषी, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख पत्र बनविण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्रात जाऊन आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजना, पीक विमा, नैसर्गीक आपत्ती अनुदान, पिक कर्ज व इतर शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी ऍग्रीस्टॅक अंतर्गत तशी नोंदणी करणे आवश्यक आहे.त्याशिवाय कुठल्याही शासकीस योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. असा खुलासा करून तहसीलदार किशोर यादव यांनी शेतकरी ओळख क्रमांक काढण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक तसेच शेतीचा गट क्रमांक नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र व महा ई सेवा केंद्रात देऊन आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी,असे कळविले आहे. तसेच आपल्या तालुक्यात ई पीक पाहणीचे प्रलंबीत कामकाज आपले गावचे महसूल अधिकारी यांच्...
Kharif season : खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारीपर्यत सादर करावेत

Kharif season : खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारीपर्यत सादर करावेत

कृषी, नांदेड
नांदेड| सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजने अंतर्गत प्रति हेक्टर 5 हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येत आहे. अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांनी आपले आधार संमती वसामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र शुक्रवार 28 फेब्रुवारीपर्यंत संबंधित कृषि सहाय्यकांकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषिअधिकारी/ तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.  यासाठी खरीप 2023 मध्ये ई-पिक पहाणी केलेले कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी, तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2023 मध्ये ई-पिकपहाणी पोर्टलवर नोंद केलेली नाही. तथापि ज्यांच्याखरीप 2023 च्या सातबाराउताऱ्यावर कापूस किंवा सोयाबीन पिकाची नोंद आहे असे खातेदार, खरीप 2023 कापूस,...
Due to the impact of the truck : ट्रकचा धक्का लागल्याने बैलांसह गाडीचालक शेतकरी पुलामध्ये कोसळला

Due to the impact of the truck : ट्रकचा धक्का लागल्याने बैलांसह गाडीचालक शेतकरी पुलामध्ये कोसळला

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पारापेठ येथील नागन्ना कोतुलगाव वय 48 वर्षे हा शेतकरी वैयक्तिक खाजगी कामासाठी बैलगाडीने छोटे गोटे शेताकडे नेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा बैलगाडीला जोराचा धक्का लागला, यामुळे बैलगाडी सह शेतकरी नागन्ना पोतन्ना कोतुलगाव हा शेतकरी पुलावरून खाली पाण्यात बैलगाडी सह कोसळला (Due to the impact of the truck, the driver along with the bullocks fell into the bridge) या घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर शेतकरी पुलाच्या पाण्यातून कसा बसा बाहेर निघाला. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्याने इतर शेतकऱ्यांनी याकडे धाव घेत दुसऱ्या बैलाला वाचवण्यासाठी विळ्याने दोरखंड कापून गंभीरित्या जखमी झालेल्या बैलाला वाचवले आहे. तर नागन्ना कोतुलगाव हा अपंग शेतकरी या गंभीरघटनेतून बालबाल बचावला आहे. ही घटना नांदेडच्य...
Agriculture Officer : तालुका कृषी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले, क्रषी अधीकारी यांचा मणमाणी कारभार

Agriculture Officer : तालुका कृषी अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले, क्रषी अधीकारी यांचा मणमाणी कारभार

कृषी, नांदेड
लोहा/नांदेड| या भागातील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. शेती तथा शेतपिकांची माहिती पुरविण्याकरिता कृषी कार्यालय व कर्मचारी वर्ग आहे. लोहा तालुक्यात तालुका कृषी अधिकारी पद मागील एका ते दोन वर्षापासून रिक्त असून, प्रभारींच्या खांद्यावर सध्या कारभार सुरु आहे. राज्य शासनाची यास अनास्था म्हणायचं काय? असा प्रश्न शेतकरी वर्गात उपस्थित होतो. लोहा शहर व शंभरच्यावर ग्रामपंचायतीचा समावेश लोहा तालुक्यात आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय येथे असल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता कृषी कार्यालय पारडी येथे स्थापन आहे. परंतु मागील एक ते दोन वर्षापासून तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. तालुक्यातील ३५ ते ४० कि.मी. अंतरावरून शेतकरी तथा लोकप्रतिनिधी तालुका कृषी कार्यालयात मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. तेव्हा त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट होत नाही. रि...
sudden stoppage of fuel bore water : तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी अचानक अटल्याने शेकडो एकर वरील गहू मका ज्वारी नुकसानीत

sudden stoppage of fuel bore water : तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी अचानक अटल्याने शेकडो एकर वरील गहू मका ज्वारी नुकसानीत

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| बदलत्या हवामानानुसार कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण अशा या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी दोन हात करताना पहिलाच शेतकरी पहिलाच हतबल झाला असता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती मध्ये सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र किनवट तालुक्यातील तोटंबा (sudden stoppage of fuel bore water) या भागात पहावयास मिळत आहे. किनवट तालुक्याच्या मानसिंग नाईक तोटंबा परिसरात अचानक जमिनीतील पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने या गावातील बहुतांश इधन बोर कोरडे पडले आहेत त्यामुळे मका ज्वारी गहू ही नगदी पिके मोठ्या प्रमाणात वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील इंधन बोर नेहमीच मे महिन्यापर्यंत परिपूर्ण चालत होते आणि या इंधनबोरच्या माध्यमातूनच शेतकरी गहू मका ज्वारी ही नगदी पिके घेवून लाखो रुपयाचे उत्पन्न घेत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यातच येथील बहुतांश इं...
sugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

sugarcane burnt due to short circuit : हिमायतनगर तालुक्यातील करंजी शिवारात पाच एकरातील ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे करंजी शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचा फडाला आज दिनांक १६ रविवारी भर दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागली (Five acres of sugarcane burnt due to short circuit at Karanji Shivara in Himayatnagar taluka). ऊस जळताना शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र काहीच फायदा झाला नाही. या घटनेत पाच एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी सापडून शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. याबाबत सविस्तर व्रत असे कि, हिमायतनगर तालुक्यात सध्या आगीच्या घटनेत शेतकऱ्यांच नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहे. असाच एक प्रकार रविवार दिनांक १६ रोजी भर दुपारी दोन वाजता करंजी शिवारात घडला असून, येथील शेतकऱ्याच्या शेतातुन गेलेल्या दोन तारामध्ये झालेल्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन उसात ठिणगी पडून आग लागली आहे. घटना लक्षात येताच आजूबाजूसह सर्वच शेतकऱ्यांनी आग विझविण्या...
Vazharga ; वझरगा येथील शेतकऱ्यांच्या पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू- जिल्हाधिकारी

Vazharga ; वझरगा येथील शेतकऱ्यांच्या पुलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू- जिल्हाधिकारी

कृषी, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले। मन्याड नदीच्या कडेवर वसलेले वझरगा, तुपशेळगाव, आणि गळेगाव या तिन गावचे शिवार आहे. यामध्ये शेकडो एकर जमीन प्रभावीत होत असते. मात्र लगतच्या वसलेल्या तिन्ही गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मन्याड नदीला ओलांडून जावे लागते. ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. अशावेळी पान्याचा प्रवाह अचानकपणे वाढल्यास शेतकऱ्यांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. या गंभीर मुद्द्याला अनुसरूनच गेल्या अनेक वर्षापासून वझरगा येथील शेतकरी प्रशासन तथा लोकप्रतिनिधीना सतत पाठपुरावा चालू ठेवला होता . याच अनुषंगाने संबंधित विषयाची गांभीर्याने दखल घेत नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे आपला पहिला दौरा थेट वझरगा येथील मन्याड नदीवर भेट देऊन सुरुवात केला आहे. ग्रामीण भागातील पहिला दौरा थेट शेतकऱ्यांसाठी झाल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सर्वच स्त...
Unidentified person sets fire to Harbhra ganji in Dolhari : डोल्हारी येथे हरभऱ्याच्या गांजिला अज्ञाताने लावली आग;  शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान

Unidentified person sets fire to Harbhra ganji in Dolhari : डोल्हारी येथे हरभऱ्याच्या गांजिला अज्ञाताने लावली आग; शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान

नांदेड, कृषी
हिमायतनगर,अनिल मादसवार| डोल्हारी येथील शेतकऱ्याच्या शेतातील जमा केलेल्या हरभऱ्याच्या ढीगाऱ्याला कुणीतरी अज्ञाताने आग लावली आहे. हि घटना दिनांक १२ फेब्रुवारी बुधवार रात्री १ वाजेच्या दरम्यान घडली असून, यास्त शेतकरी दिनेश पांडुरंग कदम यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे. जाणीवपूर्वक गंजीला आग लावून नुकसान करणाऱ्यांचा शोध घेऊन न्याय द्यावा अशी मागणी पोलिसाकडे तक्रार देऊन करणार असल्याचे शेतकऱ्याने नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना सांगितले आहे. हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे डोल्हारी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील शेतकरी दिनेश पांडुरंग कदम यांनी नुकताच शेतातील दोन एकर रानातील हरभरा काढून ढग लावला होता. हार्वेस्टर मशीन आल्यानंतर चणा काढण्याची वाट शेतकरी पाहत होता. दरम्यान शेतातील हरभऱ्याचा जमा केलेल्या ढगाला दिनांक १२ फेब्रुवारी बुधवार रात्री १ वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञ...
Padan road development scheme : हदगांव तालुक्यातील पादण रस्ते विकास योजनाची प्रत्यक्ष कृती केव्हा होणार…!

Padan road development scheme : हदगांव तालुक्यातील पादण रस्ते विकास योजनाची प्रत्यक्ष कृती केव्हा होणार…!

कृषी, नांदेड
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील बरेच मुख्य रस्ते खड्डेमय झाले असून, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हे समजणे कठीण झाले आहे. ज्या गावाच्या ज्या भागात नवीन रस्ते करण्यात आले आहेत, त्या कामाचा दर्जाच दिसून येत नाही. त्याचप्रमाणे पांदण रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे शेती विकासाला सुद्धा ब्रेक लागल्याने जगाच्या पोशिंद्याची यामध्ये परवड (When will the actual action of Padan road development scheme in Hadgaon taluka be done...!) होताना पाहायला मिळत आहे. पांदण रस्ते विकासासाठी असलेल्या योजनाच विद्यमान आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.10 जाने 2025 ला घेण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये महसुल विभागद्वरे पांदण रस्ता खुले करण्यासंबधी फार गजावजा करण्यात आला होता. या बाबतीत अनेक वेळा तहसिलदार हदगांव यांचेकडे माहीती घेण्याच प्रयत्न केला. परंतु त्यांनी याबाबतीत प्रतिस...
error: Content is protected !!