Tuesday, May 19

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Uddhav Thackeray : मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला – उद्धव ठाकरें

Uddhav Thackeray : मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला – उद्धव ठाकरें

मुंबई, राजकीय
Government cancelled Hindi compulsory GR to prevent march - Uddhav Thackeray मुंबई| दिनांक ०५ जुलै रोजी हिंदी सक्तीच्या विरोधात मोराचा आयोजित करण्यात आल्याने शासनाने हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत माहिती दिली आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारने घेतलेल्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देत मराठी माणसाचा मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला असल्याचे उद्धव ठाकरें यांनी म्हंटले आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. परंतु आपल्या देशात भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे, त्या प्रांताच्या अनुसार तिथल्या मातृभाषेला सर्वोच्च मान दिलाच पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात मरा...
Holi of Hindi compulsory GR : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नांदेडमध्ये हिंदी सक्तीच्या GR ची होळी

Holi of Hindi compulsory GR : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नांदेडमध्ये हिंदी सक्तीच्या GR ची होळी

नांदेड, राजकीय
Uddhav Balasaheb Thackeray on behalf of the party Holi of Hindi compulsory GR नांदेड| शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या हिंदी सक्तीच्या विरोधात GR ची होळी करून निषेध नोंदविन्यात आला. नांदेड उतर व शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे जिल्हाप्रमुख भुजंग दादा डक व महानगर प्रमुख प्रकाश मारामार, उपजिल्हाप्रमुख विजय बगाटे, उपजिल्हाप्रमुख राम चव्हाण, उपजिल्हा प्रमुख सतीश उमरेकर, जिल्हासंघटक नरहरि वाघ, तालुकाप्रमुख सुनिल पाटील कदम, तालुकाप्रमुख नंदू पाटील वैद्य, शहरप्रमुख अर्जुन ठाकूर,शहरप्रमुख आनंद जाधव, शहरप्रमुख जितूसिंग टाक, महानगरप्रमुख दक्षिण मनोज यादव, महानगर संघटक नवज्योत सिंग गाडीवाले, विधानसभा प्रमुख हणमंत भवर, शहर संघटक पिंटू सुनपे, उपजिल्हासंघटक माधव पांचाळ, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय वट्टमवार, शहर प्रमुख रवी नागरगोजे, तालुका संघटक नवनाथ जोगदंड, ...
Sarpanch News ; १६ व्या वित्त आयोग संदर्भात मुंबई येथील बैठकीत येरगी येथील सरपंच पाटील यांचा सहभाग

Sarpanch News ; १६ व्या वित्त आयोग संदर्भात मुंबई येथील बैठकीत येरगी येथील सरपंच पाटील यांचा सहभाग

नांदेड, राजकीय
Sarpanch Patil of Yergi participated in the meeting in Mumbai regarding the 16th Finance Commission देगलूर,गंगाधर मठवाले। सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे १६ व्या वित्तआयोगाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत विकासासाठी महत्वपूर्ण विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये या वित्त आयोगाच्या उपाययोजन व विकास या संदर्भात मार्गदर्शक सूचना मागवण्याच्या समितीमध्ये देगलूर तालुक्यातील येरगी चे सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. सदरील बैठकीत प्रधान सचिव एकनाथ डवळे, १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढ़िया यांचे सर्वप्रथम स्वागत करण्यात आले. यावेळी विविध मागण्याचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी १६ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने पूर्व तयारी संदर्भात बैठक आयोजित केली होती. या प्रसंगी वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे धुळे, जिल्हा परि...
Stop pampering Waqfs : हिंदु विधिज्ञ परिषदेची राज्य शासनाकडे तक्रार !

Stop pampering Waqfs : हिंदु विधिज्ञ परिषदेची राज्य शासनाकडे तक्रार !

मुंबई, राजकीय
मुंबई| ‘वक्फ बोर्डा’कडे नोंदणी झालेल्या वक्फच्या इमारतींवरील अतिक्रमण काढण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करण्याची मुभा काँग्रेस सरकारने दिली आहे. त्यासाठी वर्ष 2008 मध्ये ‘महाराष्ट्र शासकीय इमारती (उदकासन) कायदा (Maharashtra Government Premises (Eviction) Act, 1956)’ या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. मंदिरे आणि वक्फ हे दोन्ही धार्मिक स्थळे असूनही वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारी यंत्रणा दिली जाते; मात्र मंदिरांवरील अतिक्रमणासाठी विश्वस्तांना न्यायालयाच्या पायर्‍या झिजवाव्या लागतात. अशा प्रकारे मंदिरे आणि वक्फ बोर्ड यांसाठी वेगवेगळा कायदा आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे. वक्फ बोर्डाला जो लाभ दिला जातो, त्याप्रमाणे मंदिरालाही देण्यात यावा अन्यथा मंदिरांप्रमाणे वक्फ बोर्डाला देण्यात आलेला विशेष लाभ बंद करण्यात यावा, असे पत्र हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्...
Mp Ravindra Chavhan : पीकविम्याचे १०० कोटी रुपये आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर – खा. रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

Mp Ravindra Chavhan : पीकविम्याचे १०० कोटी रुपये आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर – खा. रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

नांदेड, राजकीय
नांदेड.अनिल मादसवार। सन २०२४-२५ या खरीप हंगामातील शंभर कोटी रुपयांची पीकविम्याची रक्कम मंजूर झाली असून येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी दिली. चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने विम्याची रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. विम्याची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट उसळली होती. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी, यासाठी खा.रवींद्र चव्हाण यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात यश मिळविले. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या आठवडाभरात ही रक्कम प्राप्त होणार असल्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. व...
Mla Balajirao Kalyankar ; वाडी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करा : आ. बालाजीराव कल्याणकर

Mla Balajirao Kalyankar ; वाडी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करा : आ. बालाजीराव कल्याणकर

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेड शहरालगत असलेल्या वाडी बुद्रुक या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा देण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर जवळजवळ पूर्ण झाली असून आता केवळ निवडणूक विभागाच्या अभिप्रायासाठी पत्र ठेवण्यात आले आहे . त्यामुळे निवडणूक विभागाचा अभिप्राय लवकरात लवकर मिळून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी वाडी बुद्रुकला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा अशी मागणी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यापूर्वी नांदेड महानगरपालिकेमध्ये हद्दवाड करून तरोडा व सिडको चा भाग समावेश करण्यात आला . आज पर्यंत या भागाचा सर्वांगीण विकास झालेला नाही . या भागाला आलेल्या हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास करण्यासाठी आलेला निधीचा वापर करून दुसऱ्याच भागातील विकास कामे करण्यात आला व हद्दवाढ करण्यात आलेला तरोडा व सिडको भाग आजपर्यंत जशास तसा ठेवण्यात आलेला आहे . माझ्या नांदेड उत्तर मत...
Paus Dindi organized : माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी रविवारी पाऊस दिंडीचे आयोजन – धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर

Paus Dindi organized : माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी रविवारी पाऊस दिंडीचे आयोजन – धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर

नांदेड, राजकीय
नांदेड| मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे बळीराजा त्रस्त असून माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी रविवार दि.29 जुन रोजी सकाळी ६ वाजता भाजप,अमरनाथ यात्री संघ, लायन्स तर्फे 25 व्या रत्नेश्‍वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जर पाऊस पडत असेल तरी देखील रत्नेश्‍वरी गडावर अमरनाथ यात्रेकरू हजारो बिया, कोयी तसेच सिडबॉल पेरणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अ‍ॅड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. बालाजी मंदिर हनुमान टेकडी नांदेड येथून सुरू होणार्‍या या पाऊस दिंडीचे यंदाचे पंचविसावे वर्षे आहे. पंचविसावी अमरनाथ यात्रा 4 जुलै ला व सविसावी अमरनाथ यात्रा 11 जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून रवाना होणार आहे. अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने ३ महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात. यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाच...
‘C’ class pilgrimage status : हदगाव मतदार संघातील १९ देवस्थानाना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

‘C’ class pilgrimage status : हदगाव मतदार संघातील १९ देवस्थानाना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर मतदार संघाच्या हदगाव तालुक्यातील १७ व हिमायतनगर येथील २ देवस्थानांना अखेर जिल्हा वार्षिक योजना २०२५ अंतर्गत 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून, त्यामुळे या पवित्र स्थळाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. हदगाव विधानसभा मतदारसं घाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दि. ३० जानेवारी २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय मांडला होता. त्यांनी या निर्णयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. आमदार कोहळीकर यांनी २० जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मतदारसंघातील १९ स्थळाला अधिकृतपणे 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा अखेर मिळवून दिला. 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त श्रद्धास्थानानमध्ये हदगाव तालुक्यातील उखळाई देवी देवस्थान (हदगाव), महादेव मठ देवस्थान (हदगाव)...
BJP’s image is getting darker : हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचा ठसा होतोय गडद

BJP’s image is getting darker : हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपचा ठसा होतोय गडद

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहराच्या राजकीय पार्श्वभूमीवर मोठा राजकीय बदल घडलेला दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही राजकीय पक्षांचे नेते केवळ निवडणुकीच्या काळात अल्पसंख्याक समाजाचा वापर ‘वोट बँके’ सारखा करीत होते. मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्याकडे व सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते. शहरातील काही विशेष प्रभागांमध्ये नागरी सुविधा, विकासकामे आणि प्रशासनाकडून होणारी उपेक्षा, तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा दुटप्पी भूमिका या सर्व प्रकारांमुळे कंटाळलेल्या मुस्लिम समाजातील काही प्रमुख नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली, भाजप तालुका अध्यक्ष बाळा पाटील यांच्या उपस्थितीत व प्रयत्नाने शहरातील आझाद चौक येथील पटेल कॉम्प्लेक्समध्ये संपन्न झाला. नवप्रवेशित नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,...
Reservation for Sarpanch : लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १ जुलै रोजी आरक्षण सोडत

Reservation for Sarpanch : लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची १ जुलै रोजी आरक्षण सोडत

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची आरक्षण सोडत १ जुलै रोजी दुपारी तीन वाजता तहसील कार्यालयात होणार आहे. तेव्हा या आरक्षण सोडत होताना तालुक्यातील सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच आरक्षण सोडत प्राधिकृत अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे. लोहा तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे २०२५-३०या पाच वर्षांसाठी मुंबई ग्रामपंचायत (सरपंच- उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ चे कलम ५ मधील तरतुदी नुसार आरक्षण निश्चित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आदेशीत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २७टक्के ओबीसी आरक्षणामुळे नव्याने सोडत काढली जाणार आहे. तालुक्यातील ११८ ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जाती (एससी) साठी २० ग्रामपंचायत त्यात १० महिलांसाठी राखीव अस...
error: Content is protected !!