Kinwat Flood : किनवट तालुक्यातील धामणदरी येथील सततच्या पावसामुळे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

किनवट| तालुक्यातील धामणदरी येथील सततच्या पावसामुळे हेक्टरवरील पिकांचे नुकसान अनेक शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

सततच्या पावसामुळे कापसाच्या व सोयाबीन , तूर वरच्या पिकाचे नुकसान होणे ही एक गंभीर समस्या आहे, जी अनेक शेतकऱ्याचे नुकसानामुळे अडचणीत आले आहे. सततचा पाऊस कापसाच्या शेवटच्या टप्प्यातील उत्पादनावर मोठा परिणाम करतो. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आणि त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते.

शासनाकडे कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांची शासनाने अशा वेळी त्यांचा संबंधित विभागाला कळवून तलाठी साहेब ,मंडळ अधिकारी साहेबांनी जयमोक्यावर वर जाऊन तत्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे. मी एक शेतकरी म्हणून शासनाकडे अशी अपेक्षा करतो . शेतकऱ्याचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,  पिके वाहून गेली आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button