-
नांदेड
Marketing Minister Jayakumar Rawal : हमीभाव खरेदी प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने राबवण्यासाठी नियोजन करावे – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई| शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभावाने शेतमाल खरेदी केली…
-
आरोग्य
‘Free health check-up : श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
मुंबई| गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री…
-
करियर
Chief Minister Devendra Fadnavis : मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फिनिक्स पुरस्काराने सन्मान
मुंबई| मराठी पत्रकार संघाने दिलेला आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मिळालेल्या फिनिक्स पुरस्कारामुळे काम करण्याचे आणि पदाची जबाबदारी…
-
करियर
OBC Bhushan Award : रामचंद्र येईलवाड ओबीसी भूषण पुरस्काराने सन्मानित
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र येईलवाड यांना ओबीसी…
-
कृषी
sugarcane burnt down : कामारी येथील शेतकऱ्याचा सहा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील कामारी येथे शेतकरी जोगेंद्र नरवाडे यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारेला अचानक शॉर्टसर्किट होऊन सहा एकरातील ऊस…
-
नांदेड
District Collector : भाषेसह ऐतिहासिक स्थळांची समृद्धी जपण्यावर भर द्यावा -जिल्हाधिकारी
नांदेड| भाषाविषयक नांदेड जिल्हा हा मराठवाड्यात सर्वात समृद्धी जिल्हा असून येथे तेलगू, कन्नड, हिंदी, उर्दू, पंजाबी, इंग्रजी, बोली भाषा अशा…
-
नांदेड
Young farmer commits suicide : कर्जबाजारी आणि अतिवृष्टीमुळे युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
हिमायतनगर,अनिल मादसवार | अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान, बँकेचे वाढते कर्ज आणि मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च या विवंचनेत अडकलेल्या लक्ष्मण पोतंन्ना…
-
करियर
Bus service : औराळा-सुजलेगाव-नायगाव-नरसी बससेवा पुन्हा सुरू – ग्रामस्थांत आनंद
औराळा (प्रतिनिधी) अनेक वर्षांपासून बंद असलेली औराळा–सुजलेगाव–नायगाव–नरसी बस सेवा खासदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू झाली आहे. या बस…
-
नांदेड
Dr vrishali kinhalkar : विद्यार्थ्यांच्या मोबाईल वापराकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे – कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर
नांदेड (प्रतिनिधी) “विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचन, अभ्यास, व्यायाम करून निसर्गाच्या जवळ गेले पाहिजे. मोबाईलचा वापर एक तासापेक्षा जास्त वेळ करणे टाळावे.…
