Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
सकाळी ६ वाजता सर्व अमरनाथ यात्रेकरूं आपाल्यापरीने तयार होऊन श्रीगरकडे जाण्यासाठी उत्सुक झाले होते. बालटाल येथे दानशूर व्यक्तींनी बरेचं लंगर सुरू केले आहेत.लुधियानाचे महादेव लंगर,शिवशंभू महादेव लंगर यासह इतर अनेक लंगर होती.प्रत्येक लंगरमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळी उत्कृष्ट दर्जेदार पदार्थ खाण्यासाठी ठेवण्यात आली होती.त्यामधे इडली सांबार,बुंदीचे लाडू, चहा टोष्ट,पोहे,ब्रेड पकोडे ,उपमा,हलवा, अग्रेका पेठा, जेवणामध्ये तंदूर रोटी, आल्लुची भाजी,शिरा,खीर,जिलेबी,पराठे, मुगाची दाळ,वरण भात यासह इतर स्वादिष्ट आणि रुचकर अप्रतिम असे अनेक खाद्य पदार्थ केले होते.सकाळचा नाश्ता करून आठ वाजता आम्ही बालटाल बेस कॅम्प सोडले. टेन्ट पासून ते पार्किंग पर्यंतचे अंतर जवळपास दोन किलोमीटरचे आहे. गर्दीमध्ये आपली माणसे हरवू नये म्हणून सर्वांना कॅप घालण्याची सक्ती केली. बेस कॅम्प पासून पार्किंग पर्यंत फ्री बस सेवा...
water filter | दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत -NNL

water filter | दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायतीच्या पाणी फिल्टर मशीन अडगळीत -NNL

नांदेड
सोनारी फाटा/हिमायत्तनगर,शेख खय्युम। तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी ग्रामपंचायत मधील नागरिकांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी या हेतूने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनेतून व मागासवर्गीय अनुदान निधीतून असे दोन्ही पाणी फिल्टर मशीन मागील जळवपास तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आल्या होत्या त्या मशीनीची सद्याची स्थिती पाहता, धुळखात पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीचे वॉटर फिल्टर बंद असल्याने नागरिकांना शुद्ध आणि थंड पाणी अल्पदरात मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून लावलेल्या फिल्टर मशीन अडगळीत पडल्या आहेत. यामुळे एकीकडे लाखो रुपये पाण्यात गेले तर दुसरीकडे महागड्या मशीन धुळघात पडल्या आहेत. या पाणी फिल्टरवर लाखो रूपये खर्च केले गेले, मात्र साहित्य तकलादू असल्याने नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेली मोठी ग्राम...
Aadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

Aadhaar admission process | मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहांचा आधार प्रवेश प्रक्रिया सुरु -NNL

नांदेड, लातूर, हिंगोली
नांदेड| राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विषेस सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकिय वस्तीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर विभागातील 4 जिल्ह्यातील 60 शासकिय वसतीगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या वसतीगृहात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश घेण्यास इच्छूक असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे अवाहन प्रादेशिक उपायुक्त, अविनाश देवसटवार यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लातूर विभागतील लातूर 25, नांदेड 16, धाराशिव 11, व हिंगोली ०८ अशी एकूण ६० वसतीगृह कार्यरत आहेत. सामाजिक विभागाच्या वसतीगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यासह इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतीगृहाच्या क्षमतेनुसार प्रवेश दिला जातो. या वसतीगृहात प्...
Kinwat Mahur VidhanSabha give a chance youth leader Sachin Naik | किनवट माहूर विधानसभेच्या सर्वांनीं विकासासाठी युवा नेते सचिन नाईक यांना संधी द्या -NNL

Kinwat Mahur VidhanSabha give a chance youth leader Sachin Naik | किनवट माहूर विधानसभेच्या सर्वांनीं विकासासाठी युवा नेते सचिन नाईक यांना संधी द्या -NNL

नांदेड
नांदेड| किनवट माहूर विधानसभेमध्ये गेली आठ वर्षापासून सचिन नाईक मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना मदतीचा हात सचिन नाईक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येतो. सर्व सामान्य मतदार संघातील नागरिकांना कुठलीही अडचण दवाखान्याची असो की लग्नाची त्यासाठी सचिन नाईक मित्र मंडळ हे सदैव पुढे येऊन सहकार्य करण्याची भावना ठेवत असतो. त्यामुळे किनवट माहूर विधानसभेमध्ये युवा नेते म्हणून सचिन नाईक यांना संधी द्यावी अशी मागणी किनवट माहूर तालुक्यातील होताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जवळपास 14 इच्छुक उमेदवार असून, विविध पक्षाकडून त्यांनी पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी हालचाली सुरू केले आहेत. पण सचिन नाईक हे मित्र मंडळाच्या माध्यमातून कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. तरी देखील आम्ही काहीतरी समाजाचे देणे लागतो या हेतूने गेली आठ वर्षापासून काम करत असल्याचा भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहे...
Nanded ACB Raid | हदगाव उपनिबंधक कार्यालयाचे बालाजी उत्तरवारसह तिघांना रजिस्ट्रीसाठी 1,99,000/- रुपयाच्या लाच प्रकरणी अटक -NNL

Nanded ACB Raid | हदगाव उपनिबंधक कार्यालयाचे बालाजी उत्तरवारसह तिघांना रजिस्ट्रीसाठी 1,99,000/- रुपयाच्या लाच प्रकरणी अटक -NNL

क्राईम, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा। शेत जमीनीच्या रजिस्ट्री करिता उप निबंधक कार्यालय, हदगावचे बालाजी उत्तरवार, दुय्यम निबंधक यांनी तक्रारदार यांच्याकडे रजिस्ट्री करण्यासाठी 1,99,000/- रु. नोंदणी व मुद्रांक फीसह लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1 लक्ष 95 हजार रुपये ठरवून, सदरील रक्कम समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी (मुद्रांक विक्रेता/खाजगी इसम) व शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू (मुद्रांक विक्रेता/खाजगी इसम) यांच्याकडे देण्यास सांगितली. पडताळणीत याची खात्री पटल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुराव्यास रंगेहाथ अटक केली आहे. या लाचखोर दुय्यम निबंधकासह त्याच्या सहकार्यावर हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी दुय्यम निबंधक बालाजी उत्तरवार हे हदगाव येथे कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर काही भूमाफियांनी आपल्या स्वार्थासाठी राजकिय वजन वापरून पुन्हा हदगाव येथे आणले आहे. एक...
Award announcement । महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार महंत गोपाळगिरी महाराज यांना तर छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीरत्न पुरस्कार विवेक देशपांडे यांना जाहिर -NNL

Award announcement । महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार महंत गोपाळगिरी महाराज यांना तर छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीरत्न पुरस्कार विवेक देशपांडे यांना जाहिर -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। मागील अनेक वर्षापासून सातत्याने देण्यात येणार्‍या महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार महंत गोपाळगिरी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीरत्न पुरस्कार विवेक देशपांडे यांना तर डॉ.शंकररावजी चव्हाण गुरूरत्न पुरस्काराच्या श्रीमती गोदावरीताई मुंडे मानकरी ठरल्या असून लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा मुख्य संपादक रूपेश पाडमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. मीमांसा फाऊंडेशन, दै.समीक्षा, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप, पत्रकार प्रेस परिषद व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी वेगवेळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचे हे 16 वे वर्ष आहे. त्यात महात्मा बसवेश्वर समाजरत्न पुरस्कार हदगांव तालुक्यातील दत्तबर्डी संस्थानचे महंत गोपाळगिरी गुरूराम गिरी महार...
Water shortage | हिमायतनगरातील दलित वस्तीत भर पावसाळ्यात पाणी टंचाई; घागर मोर्चा काढण्याचा इशारा-NNL

Water shortage | हिमायतनगरातील दलित वस्तीत भर पावसाळ्यात पाणी टंचाई; घागर मोर्चा काढण्याचा इशारा-NNL

नांदेड
हिमायतनगर| शहरातील मोलमजुरी करून जीवन जगणाऱ्या वस्तीतील म्हणजेच डॉ.आंबेडकर भाग मागील दोन महिन्यांपासुन भर पावसाळ्यात पाणी टंचाई निर्मण झाली आहे. उन्हाळभर या परिस्थितीत लोकांनी जीवन काढलं, आता मात्र उद्रेक होऊ लागल्याने नगरपंचायतीला निवेदन देऊन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. समस्या सुटली नाहीतर नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. शहरातील डॉ. आंबेडकरनगर, अण्णाभाऊ साठे नगर वस्तीला पाणीपुरवठा करणारी कुपनलिका बंद पडल्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील दलित नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. डॉ.आंबेडकरनगर, डॉ.अण्णाभाऊ साठेनगर ह्या दोन ठिकाणी जवळपास हजारो घरांना पाणीपुरवठा करणारे दोन कुपनलिका मागील बऱ्याच वर्षापासून चालू होते. या कुपनलिकाच्यां माध्यमातून येथील नागरिकांना पाणी मिळत होते. परंतु सदरील कुपनलीकांची दुरुस्ती नसल्...
Meenal Karanwa | ‘सिईओ’ ताई ‘लाडक्या बहिणीं ‘च्या मदतीला पोहचाताहेत शेतशिवारात -NNL

Meenal Karanwa | ‘सिईओ’ ताई ‘लाडक्या बहिणीं ‘च्या मदतीला पोहचाताहेत शेतशिवारात -NNL

नांदेड
नांदेड| एखाद्या योजनेसाठी लोकांशी थेट जनसंपर्क ठेवणे, रोज येणाऱ्या अडचणीवर मात करणे, त्यातून अधिक सुलभ अधिक सहज सोपी योजना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयोग नांदेड जिल्ह्यात होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) मीनल करणवाल या मुख्यमंत्री माझी बहिण योजनेसाठी दररोज थेट लाभार्थी भगिनींशी जिल्हाभर संपर्क साधत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जिल्ह्यामध्ये पात्र ठरणाऱ्या सर्व महिलांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची यासंदर्भात दररोज महिला व बालविकास विभाग व अन्य सर्व संबंधित विभागासोबत सकाळी साडेदहाला बैठक होते. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचा जिल्हाभर प्रवास सुरू होतो. कधी थेट शिवारात तर शे...
Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

नांदेड
नांदेड| 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने रांगोळी व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीचे दु्ष्परिणाम आणि लोकसंख्येचे नियंत्रण याची जनजागृती करणारे संदेश देण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण , डॉ. प्रकाश गट्टाणी, डॉ. आर.डी. गाडेगर, डॉ. आय.एफ. इनामदार, मेट्रन अलका जाधव, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख , पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच रुग्णालायातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. लोकसंख्या वाढीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी संसाधनाची दिवसेंदिवस वाढत जाणारी कमतरता, ज्यामुळे मानवी जीवन...
Chhatrapati Shivaji Maharaj | हैदराबादची छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सर्वधर्मियांसाठी वरदान- गोविंद भिसे -NNL

Chhatrapati Shivaji Maharaj | हैदराबादची छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सर्वधर्मियांसाठी वरदान- गोविंद भिसे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| हैदराबादची छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सर्वधर्मियांसाठी वरदान ठरत असून महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गोविंद भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हैदराबाद सारख्या क्लास वन सिटी मध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या समाज बांधवांची राहण्याची व्यवस्था व्हावी. हैदराबाद येथे मोठमोठे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहेत . हैदराबाद येथे हॉस्पिटल साठी, रोजगारासाठी, व्यापार उद्योगासाठी, शिक्षणासाठी, हैदराबाद येथून मलिकार्जुन ज्योतिर्लिंग साठी, तिरुपती देवदर्शनासाठी तसेच, अलग अलग कामासाठी हैदराबादला आलेल्या बांधवांची राहण्याची व्यवस्था व्हावी . म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मराठा धर्मशाळा सिकंद्राबाद येथे सुरु केलेली आहे. कुठेही गेलो तर प्रथम राहण्याची व्यवस्था आवश्यक असते. येणाऱ्या काळात महाराष्ट्र सहित पूर्ण भारत देशभर मराठा धर्...
error: Content is protected !!