Wednesday, May 13

नागपूर

Music expresses feeling and thought, without language. It was below and before speech, and it is above and beyond all words.

Eng. Chabdraprakash honored ; संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर सन्मानित !

Eng. Chabdraprakash honored ; संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर सन्मानित !

करियर, नागपूर, नांदेड
नांदेड/नागपूर। येथील क्रांतीकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्काराने अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना नागपूर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले. क्रांतीकारी संत कबीर वाचनालय कामठी नागपूरच्या वतीने सिद्धार्थ बुद्ध विहार सभागृह कामठी नागपूर येथे संत कबीर यांच्या ६२७ व्या जयंतीनिमित्त मेगा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते, त्यात साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबद्दल इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मेगा फेस्टिव्हलचे स्वागताध्यक्ष व सुप्रसिद्ध राष्ट्रीय कवी मधू बावलकर, सावित्रीमाई फुले यांचे वारस डाॅ. दिलीप नेवसे पाटील (सातारा), नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश कटारिया, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. सुरेखा खंडारे, मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथ...
Meeting Nagpur ; आंतरराज्य बॉर्डर किटकजन्य अधिकारी यांची नागपूर येथे बैठक संपन्न

Meeting Nagpur ; आंतरराज्य बॉर्डर किटकजन्य अधिकारी यांची नागपूर येथे बैठक संपन्न

आरोग्य, नागपूर, नांदेड
नागपूर। कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपायोजना एकत्रितपणे राबविण्याकरता महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या चार बॉर्डर राज्यातील आरोग्य विभागातील किटकजन्य आजार कार्यक्रमातील अधिका-यांची व विविध संस्थांची एकत्रित सभा द प्राइड हॉटेल नागपूर येथे संपन्न झाली. सहसंचालक, आरोग्य सेवा, किटकजन्य आजार पुणे महाराष्ट्र राज्य डॉ. बबीता कमलापूरकर, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर डॉ. शशिकांत शंभरकर, राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, PATH ते सहसंचालक , डॉ.अमरेश कुमार,छत्तीसगड डॉ.चिन्मय दास, मध्यप्रदेश डॉ.भावना दुबे, तेलंगना डॉ.विजयकुमार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) डॉ. विवेक खतगावकर, डॉ. बंडू, डॉ.रामटेके नागपूर, डॉ.रेखा भंडारी, डॉ.वैशाली ताभांळे लातुर, डॉ.संजय रणवीर कोल्हापूर व महाराष्ट्रातील इतर अधिकारी यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राज्याच्या सीमेवरील उच्च ...
Prime Minister Narendra Modi’s visit : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० मार्च रोजी महाराष्ट्र दौरा

Prime Minister Narendra Modi’s visit : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० मार्च रोजी महाराष्ट्र दौरा

नागपूर, राजकीय
नवी दिल्ली| प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यामध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १२५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे. तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक १४ ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रधान...
Balance between daily work and personal life : दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

Balance between daily work and personal life : दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन

नांदेड, नागपूर, मुंबई, लेख
आधुनिक जगात, जिथे कामाचा ताण आणि वेगवान जीवनशैली हे सर्वसाधारण बनले आहे, तिथे दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे हे एक आव्हानात्मक कार्य बनले आहे. कामाच्या ठिकाणी उच्च अपेक्षा, वेळेची कमतरता आणि वाढत्या जबाबदार्‍या यामुळे अनेकांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष करावे लागते. परंतु, या दोन्ही बाजूंमध्ये योग्य संतुलन नसल्यास, ताण, थकवा आणि अगदी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून, काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखणे हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर दीर्घकालीन आनंद आणि यशासाठी देखील आवश्यक आहे. दैनंदिन कामकाज आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन राखणे आजच्या धावपळीच्या जगात खूप महत्त्वाचे आहे. कामाच्या आणि वैयक्तिक जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हे संतुलन आवश्यक आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये, दैनंदिन कामकाज आणि व...
Protecting the environment – ​​our duty : पर्यावरण जपणे – आपले कर्तव्य

Protecting the environment – ​​our duty : पर्यावरण जपणे – आपले कर्तव्य

लेख, नागपूर
पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक जिवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार. हवा, पाणी, सुपीक जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा समतोल टिकवून पर्यावरण आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी प्रदान करते. मात्र, मानवी हस्तक्षेप, औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. मात्र हा समतोल बिघडण्याची कारणे शोधून मानवाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. जागतिक तापमानवाढ, जलप्रदूषण, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिवापर यामुळे पर्यावरण संकटात आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असल्याने येथे पाण्याची कमतरता, भूजल पातळी घटणे, आणि शेतीला होणारे नुकसान या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. मराठवाड्यातील अवर्षण मराठवाडा हा पावसाच्या कमी प्रमाणामुळे कायमच ...
Chief Minister Devendra Fadnavis’ instructions : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Chief Minister Devendra Fadnavis’ instructions : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नागपूर, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यांसाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सन 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. मागील बैठकी...
Namo Kisan Samman Nidhi Yojana : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढविणार –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Namo Kisan Samman Nidhi Yojana : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, महाराष्ट्र
नागपूर| केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय 3 हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण' झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभ...
Chief Minister Devendra Fadnavis : मोठ्या गुंतवणुकीमुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Minister Devendra Fadnavis : मोठ्या गुंतवणुकीमुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर
नागपूर| गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे. पर्यटन, उद्योग व दळण-वळण अशा अनेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून मोठ्या गुंतवणुकीमुळे तसेच ‘ॲडव्हांन्टेज विदर्भ’ या महोत्सवाच्या आयोजनामुळे येत्या काळात विदर्भ उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उद्योग, रोजगार निर्मिती आदींच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला गती मिळाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025-खासदार औद्योगिक महोत्सवाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घा...
Nagpur’s “Sudha Kusum Novel Award” was announced : डाॅ.हंसराज वैद्य लिखित “असाध्य ते साध्य” आत्मकथन ग्रंथाला नागपूरचा “सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार” जाहीर

Nagpur’s “Sudha Kusum Novel Award” was announced : डाॅ.हंसराज वैद्य लिखित “असाध्य ते साध्य” आत्मकथन ग्रंथाला नागपूरचा “सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार” जाहीर

नांदेड, नागपूर, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड येथील सृजनशील लेखक , प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि निस्पृह सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या "असाध्य ते साध्य" या आत्मकथनपर कादंबरीला 2023- 24 चा "सुधा कुसुम कादंबरी" हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नागपूर येथील इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डने सन्मानित "पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान" नागपूरच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार, रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजता बाबुराव धनवटे हॉल शिवाजीनगर नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत असल्याची माहिती पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यकारी समिती प्रमुख डॉक्टर स्वाती मोहरीर यांनी कळविले आहे. डॉक्टर हंसराज वैद्य यांचे "असाध्य ते साध्य" या आत्मकथन ग्रंथाचे शीर्षक प्रसिद्ध विचारवंत साहित्यिक, लातूरचे माजी नगराध्यक्ष, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापिठाचे संस्थापक कुलगुरू तथा मा.खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे सर...
Journalist Day celebration : नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा -NNL

Journalist Day celebration : नागपूर येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा -NNL

नागपूर, करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| दि.६ जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघ, महा.राज्यचे राष्ट्रीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व मंच्यावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांबेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात झाली. नागपूर येथील वसंतराव नाईक सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघ, महा.राज्यचे राष्ट्रीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यात अनेक मान्यवराचे भाषण झाले. त्यानंतर राष्ट्रीय अध्याक्ष्यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांना मार्गदर्शन करतांना पत्रकारिता ही केवळ स्वताच्या स्वार्तासाठी नसून सर्व पत्रकारांनी समाजातील प्रत्येक घटक...
error: Content is protected !!