Friday, May 15

लेख

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Suryakantatai Patil : मराठवाड्याच्या भुमितिल एक निस्वार्थ,निर्मोही आदर्श नेतृत्व…मा. सूर्यकांताताई पाटील

Suryakantatai Patil : मराठवाड्याच्या भुमितिल एक निस्वार्थ,निर्मोही आदर्श नेतृत्व…मा. सूर्यकांताताई पाटील

नांदेड, राजकीय, लेख
भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या प्रवाहात काही व्यक्तिमत्व अशी असतात की,जी आपल्या लोकाभिमुख कार्यकर्तृत्वाने,दूरदृष्टीने आणि जनसेवेच्या अपार तळमळीने इतिहासात आपले अढळ स्थान निर्माण करतात.मा.सूर्यकांताताई पाटील मॅडम हे असेच एक तेजस्वी, प्रेरणादायी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात अखंड ऊर्जेच स्त्रोत निर्माण करणारे निर्मोही व्यक्तिमत्व आहे. एका शेतकरी कुटुंबात पण अन्यायाचा सतत प्रतिकार करणाऱ्या,समाजसेवेचा वारसा घेऊन चालणाऱ्या आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा जयवंतराव पाटील आणि हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या माजी आमदार मातोश्री मा.अंजनाबाई या शूरवीर आई-वडिलांच्या पोटी मा.सूर्यकांताताई साहेबांचा जन्म 15 ऑगस्ट 1948 रोजी, विकासापासून कोसो दूर असलेल्या मराठवाड्यातील, नांदेड जिल्हा हदगाव तालुक्यातील एका छोट्याशा वायपणा या गावी ...
People’s leader Vilasrao Deshmukh : लोकनेते विलासराव देशमुख: विकासाची दूरदृष्टी असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व, एक निष्ठावंत राजकारणी

People’s leader Vilasrao Deshmukh : लोकनेते विलासराव देशमुख: विकासाची दूरदृष्टी असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व, एक निष्ठावंत राजकारणी

नांदेड, लातूर, लेख
महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे लोकनेते विलासराव देशमुख हे एक असे नेते होते, ज्यांनी सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्रीपदापर्यंत तसेच केंद्रीयमंत्रीपदा पर्यंत प्रवास केला. त्यांच्या दिलखुलास स्वभावाने त्यांनी केवळ मित्रच नव्हे, तर राजकीय विरोधकांनाही आपलेसे केले. हा त्यांचा गुण संसदीय लोकशाहीची ऊंची वाढवणारा आहे, त्यांच्या वक्तृत्वाची, भाषणाची खास शैली आणि शब्दांवरील पकड आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या १३ व्या स्मृतिदीनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि त्यांचे विचारकार्य पूढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना आंदराजली ठरेल. आदरणीय विलासराव देशमुख यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७४ मध्ये बाभळगावच्या सरपंच पदापासून झाली. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य अशी विविध पदे भ...
Voters : “सुजाण मतदार – लोकशाहीचा जीव”- गोविंद मुंडकर

Voters : “सुजाण मतदार – लोकशाहीचा जीव”- गोविंद मुंडकर

नांदेड, लेख
पैसा, जात, धर्म आणि स्वार्थापलीकडे जाणारा मतदारच देशाचे भविष्य घडवतो. लोकशाही ही केवळ एक राजकीय पद्धती नाही, तर ती प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीची, नैतिकतेची आणि सुजाणतेची कसोटी आहे. निवडणुका हा लोकशाहीचा सण असला तरी, त्याची खरी शोभा फक्त तेव्हाच वाढते जेव्हा मतदार आपला हक्क समजून, स्वार्थ बाजूला ठेवून, केवळ देशहितासाठी मतदान करतो. आजचा काळ पाहता, चांगला मतदार हा चांगला नेता निवडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. प्रामाणिक, दूरदृष्टी असलेला आणि सक्षम नेता निवडण्यासाठी मतदाराच्या जागरूकतेला पर्याय नाही. परंतु, जात-धर्माच्या गोटात अडकलेला, पैशाने विकला जाणारा, दारू व इतर प्रलोभनात बुडालेला, आणि स्वार्थासाठी मतदान करणारा मतदार लोकशाहीला मारक ठरतो. अशा मतदारामुळे नेत्यांची मस्ती वाढते, सत्तेचा गैरवापर होतो आणि भ्रष्टाचार बळावतो. मतदान प्रक्रिया आणि मतदारांच्या मानसिकतेत सुधारणा करणे ही...
Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार !

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ; गरजू रुग्णांसाठी जीवनदायी आधार !

नांदेड, लेख
राज्यातील गरजू व पात्र रुग्णांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून मदत करण्यात येत आहे. या कक्षाकडून मिळणारी मदत गरजू व पात्र रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण ठरत असून, अनेक गरजू रुग्णांना या निधीच्या माध्यमातून मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातही मागील सात महिन्यात 483 रुग्णांना 3 कोटी 99 लाख 49 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत करण्यात आले. नुकताच नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे राहणारा रंगनाथ संतराम पवार या 27 वर्षीय युवकाला अपघातात गंभीर झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रीया व उपचारासाठी 1 लाख रुपयांची मदत कक्षाकडून करण्यात आली आहे. ही योजना गरजू पात्र रुग्णांसाठी खूप लाभदायक ठरत असून योग्य वेळ...
Mangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?

Mangalagauri : ‘मंगळागौरीचे व्रत’ कसे करावे ?

नांदेड, धार्मिक, लेख
मंगळागौरीचे व्रत : ‘श्रावण मासात अनेक स्त्रिया ‘मंगळागौरीचे’ व्रत करतात. नववधू हे व्रत ‘सौभाग्य आणि पतीला चांगले आयुष्य लाभावे अन् पुत्रप्राप्ती व्हावी’, यांसाठी करतात. श्रावण मासातील मंगळवारी हे व्रत केले जाते. अनेक ठिकाणी सभागृह घेऊन हे व्रत करण्याचे आयोजन केले जाते. ‘मंगळागौरी’चे हे व्रत आठ किंवा पाच वर्षांच्या कालावधीचे असते. सांप्रत काळात महिला पाच वर्षे हे व्रत करतात. 1 अ. देवीचे पूजन अ १. षोडशोपचार पूजन : ज्यांना देवीची ‘षोडशोपचार’ पूजा करणे शक्य आहे, त्यांनी देवीची षोडशोपचार पूजा करावी. शेवटी ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत उपचार अर्पण करावे. अ २. पंचोपचार पूजन : ज्यांना षोडशोपचार पूजा करणे शक्य नाही, त्यांनी देवीची ‘पंचोपचार’ (गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवणे) या क्रमाने ‘श्री शिवमङ्गलागौर्यै नम: ।’ हा नाममंत्र म्हणत पूजा करावी. पूजा झाल्याव...
Shravan month : श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ ; श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

Shravan month : श्रावण मास आणि श्रावणी सोमवार व्रत प्रारंभ ; श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

नांदेड, धार्मिक, लेख
प्रस्तावना -  हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरु होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात. या मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी  'श्रावणी सोमवार' हे व्रत केले जाते. या वर्षी हे व्रत 28 जुलै आणि 4, 11,18 ऑगस्ट  या दिवशी असणार आहे. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे,पूजा करणे, शिवामूठ वाहणे अश्या प्रकारे हे व्रत केले जाते. प्रस्तुत लेखातून 'श्रावणी सोमवार' हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी विवेचन करण्यात आले आहे. सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरु असतात. अश...
Nag Panchami : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?

Nag Panchami : नागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?

नांदेड, लेख
श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा ! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा’, यासाठी प्रतीवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या वर्षी 29 july या दिवशी नागपंचमी आहे. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते.  या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य मानले जाते. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व पाहणार आहोत. नागपंचमीचा इतिहास : सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे ...
Chaturmasya (Chaturmas) : चातुर्मास्य (चातुर्मास)

Chaturmasya (Chaturmas) : चातुर्मास्य (चातुर्मास)

नांदेड, लेख
पृथ्वीवरील रज-तम वाढल्याने या कालावधीत सात्त्विकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ राहावे, असे शास्त्र सांगते. चातुर्मासाचे महत्त्व, चातुर्मासातील वर्ज्य-अवर्ज्य गोष्टी कोणत्या याविषयीची माहिती खालील लेखातून जाणून घेऊया. १. तिथी - ‘आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणार्‍या चार मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात. २. काळ आणि देवता - मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. ‘जसजसे एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जावे, तसतसे काळाचे परिमाण पालटते’, हे आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आले, तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्धही झाले आहे. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आष...
Festivals : चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव

Festivals : चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव

धार्मिक, नांदेड, लेख
१. चातुर्मास कालावधी आणि महत्त्व १ अ. चातुर्मास कालावधी - चातुर्मास’, म्हणजे ‘४ मासांचा काळ.’ याचा आरंभ ‘देवशयनी’, म्हणजेच आषाढ शुक्ल ११ (एकादशी) या दिवशी होतो आणि ‘प्रबोधिनी’, म्हणजेच कार्तिक शुक्ल ११ (एकादशी) या दिवशी संपतो. या दोन्ही ‘महाएकादशी’ असून अनेक जण या दिवशी उपवास करतात. एकादशीला आळंदीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाते. पालखीच्या समवेत लक्षावधी वारकरी असतात. १ आ. चातुर्मासात ‘देवशयनी’ एकादशीच्या दिवशी देव झोपत असल्याने असुरांपासून रक्षण होण्यासाठी त्या कालावधीत व्रत-वैकल्ये केली जातात. आषाढ मासाच्या पौर्णिमेच्या मागेपुढे ‘पूर्वाषाढा-उत्तराषाढा’ नक्षत्र असते. मनुष्याचे १ वर्ष, म्हणजे देवांची अहोरात्र. ‘दक्षिणायन’ म्हणजे ६ मासांची ‘रात्र’, तर उत्तरायण म्हणजे ‘दिवस’ होय. ‘यथा देहे तथा देवे’, म्हणजे मानवाने ‘आपल्यासारखेच देव आहेत’, ...
Significance of Chaturmasa : चातुर्मासाचे महत्त्व

Significance of Chaturmasa : चातुर्मासाचे महत्त्व

धार्मिक, लेख
चातुर्मासाच्या काळात श्रीविष्णु क्षीरसागरात निद्रा घेत असतो, तसेच या काळात पडणार्‍या पावसाच्या पाण्यासह मातीतून नैसर्गिक शक्ती नदीत मिसळत असल्याने या काळात तीर्थक्षेत्री नदीमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते. वातावरणात रज-तमाचा प्रभाव वाढल्याने उपवास, व्रतवैकल्ये केल्यास ती अधिक फलद्रूप होऊन सात्त्विकता वाढवतात. चातुर्मासाचे विविध दृष्टीकोनातून असलेले महत्त्व या लेखातून जाणून घेऊया. १. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी उत्तम काळ - आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या चार मासांच्या काळामध्ये श्रीविष्णु शेषशय्येवर योगनिद्रा घेत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांमध्ये सूर्य कर्क राशीत स्थित असतो. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. सर्व तीर्थस्थाने, देवस्थाने, दान आणि पुण्य चातुर्मास आल्यावर श्रीविष्णूच्या चरणी अर्पण होतात. २. श्रावण मास...
error: Content is protected !!