Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हामध्ये अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावात विशेष उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा मधील अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेली पूरग्रस्त गाव शैलगाव बु व खु ग्रामपंचायत, तालुका अर्धापूर येथे भेट देऊन त्या ठिकाणी गावातील स्वच्छता व नाल्यात पाणी तुंबलेल्या गटार वाहत्या करणे. गावातील सर्व स्तोत्राचे TCL द्वारे माहिती करुन घेणे व सर्व पाणी नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळे मध्ये पाठविण्यात यावे. नाल्यात बि.एस.सी पावडर किंवा आईल टाकने, गावात धुर फवारणी करायला सांगितले, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा, अंगनवाडी यांना गावातील घरोघरी सर्व्हेक्षण करून गरोदर मातेला व बालकांना स्तनदा माता, वयोवृद्ध व्यक्तींनाची ग...
Co. Arjun Ade : “अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० रु. हजार मदत जाहीर करा” – काॅ.अर्जुन आडे -NNL

Co. Arjun Ade : “अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० रु. हजार मदत जाहीर करा” – काॅ.अर्जुन आडे -NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| अखिल भारतीय किसान सभा किनवट तालुका कमिटीच्या वतीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानी बाबद आज दि.४ सप्टेंबर रोजी किनवट तहसिल येथे निवेदण देण्यात आले. किनवट तालुक्याच्या सर्वच मंडळात गेल्या चार-पाच दिवसापासून प्रचंड पावसाने थैमान घातले असुन शेती पिके उध्वस्त होऊन धोक्यात आली आहे. हातात तोंडाला आलेलेसोयाबीन ,कापूस ,मूग,उडीद, मका इत्यादी शेती पिके अतिवृष्टीच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालेली आहे. नदी नाल्यालगतच्या शेती संपूर्णपणे खरडून निघाल्याने पिके वाहून गेली आहे अशा अवघड वेळी शासन आणि प्रशासन स्तरावरून तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता असुन तातडीने विनाविलंब पंचनामे करुन हक्टरी ५० हजार जाहीर करावे असे मत निवेदण सादर करतांना किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी व्यक्त केले. निवेदनात अतिव्रष्टीच्या अनुशंगाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हे...
Former MLA Pradeep Naik : गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी – माजी आमदार प्रदीप नाईक  -NNL

Former MLA Pradeep Naik : गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी – माजी आमदार प्रदीप नाईक -NNL

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार व अतिवृष्टीने धो-धो पाऊस पडत असल्यामुळे शेतीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आज दिनांक 4 रोजी किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ दयाळधानोरा, शिवनी, झळकवाडी , तल्लारी कुपटी ,कोसमेट, मुळझरा,कोल्हारी, इस्लापूर, भिशी, या गावांमध्ये थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली. त्याच बरोबर कापुस, सोयाबिन, उडीद, ज्वारी, तुर या पिकांची व घर, गाई, गोठे, पशुधनाची जिवित हाणी झाली आहे. तालुक्यातील सर्व महसुल मंडळ निहाय तलाठी व ग्रामसेवक यांना पंचनामा करण्याकरीता आदेश काढण्यात यावा पिक नुकसानहीसह इतर सर्व नुकसानीची भरपाई देण्यात यावी तथापि विना विलंब सरसकट तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा हेक्टरी ५०,०००/- रुपये मोबदला शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँ...
कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22,85000/- रु चे जनावरे व वाहन जप्त -NNL

कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22,85000/- रु चे जनावरे व वाहन जप्त -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 17 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 22 लक्ष 85 हजार रुपयाचे जनावरे व वाहन भाग्यनागर पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अबीनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुशंगाने पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड अंतर्गत दि.04/09/2024 रोजी पो.स्टे. भाग्यनगर नांदेड चे गुन्हे शोध पथकाचे पो. उपनि केजगीर यांना गुप्त बातमीदार यांचे कडुन माहीती मिळालो की पुर्णाकडुन नांदेडकडे रोडने एका आयशर वाहनात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे नेत आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरीष्ठाना देवुन सोबत अमंलदार पो.हे. कॉ.2150 माळवे, पो.कॉ.932 पठान यांना घेवुन पूर्णा ते नांदेड येणारे रोडवर जय भवानी चौकाजवळ सापळा रचुन रात्री 01.45 वाजताचे सुमारास ...
तंटामुक्त गाव समिती व सरपंचांनी “एक गाव एक गणपती” उपक्रम राबविण्याची काळाची गरज -NNL

तंटामुक्त गाव समिती व सरपंचांनी “एक गाव एक गणपती” उपक्रम राबविण्याची काळाची गरज -NNL

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे। एकाच गावात अनेक गणपती स्थापन करून शांतता नष्ट करण्यापेक्षा महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व सरपंचांनी पुढाऱ्यांनी "एक गाव एक गणपती " हा स्तुत्य उपक्रम टिकविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची आज काळाची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. आर आर पाटील यांनी १५ऑगस्ट २००७ पासून महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये समाजातील सर्व घटकातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला. तेव्हा प्रत्येक गावातील समितीच्या अध्यक्षांनी , पदाधिकारी व प्रथम नागरिक म्हणून ज्यांचेकडे पाहिले जाते असे सरपंचांनी , सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविल्यास गावातील सर्व नागरिक एका ठिकाणी जमा होतील. अनेका...
Nanded Godavari river floods : नांदेड गोदावरी नदीला महापुर मनपाच्या अगन्नीशामक दल ठरला देवदूत,जवळपास ५० जणांची केली सुटका -NNL

Nanded Godavari river floods : नांदेड गोदावरी नदीला महापुर मनपाच्या अगन्नीशामक दल ठरला देवदूत,जवळपास ५० जणांची केली सुटका -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नांदेड येथील गोदावरी नदीला आलेल्या महापुरा नंतर मनपा हद्दीत असलेल्या नदीकाठच्या अनेक सखल भागात पाण्याने वेढा घातल्याने तात्काळ मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार अगन्नीशामक दलाचे अधीकारी के.एल.दासरे यांच्या मार्गदर्शना खाली कमर्चारी यांनी बोटीच्या सहायाने खडकपुरा, गायत्री मंदीर, ऊर्वशि मंदीर व वसरणी भागातील जवळपास ५० नागरीकांची सुटका झाली. तर खडकपुरा भागातील विधुत पुरवठा बंद झाल्याने महावितरण कमर्चारी यांना बोटीच्या सहाय्याने नेऊन विधुत पुरवठा सुरळीत करून भागातील नागरीकांना दिलासा दिला, तर बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलेल्यानी देवदूत आला म्हणून संबधित पथकाला उपमा दिली तर गोदावरी नदीला आलेला पुर ४ सप्टेंबर रोजी ओसरल्याने पंपाच्या सहाय्याने गोवर्धन घाट येथील स्मशानभुमि चिखल मुक्त साफ सफाई अभियानाला सुरूवात केली आहे. नांदेड येथील गोदावरी नदीला गेल्या तीन दिवसां...
Distribution of foodgrain kits : माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून मार्लेगावात आपत्तीग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप -NNL

Distribution of foodgrain kits : माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून मार्लेगावात आपत्तीग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव/नांदेड| हदगाव तालुक्यातील मार्लेगावात नैसर्गिक आपत्तीमुळे १५ घरे उध्वस्त, स्वराज्य पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्याकडून आपत्तीग्रस्त कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले असून, शासनाने गावकऱ्यांवर संकटाचे ढग दूर करण्यासाठी भरीव मदत द्यावी अशी मागणी केली आहे. गेल्या तीन दिवस खाली वरून राजाने हजेरी लावून होत्याचे नव्हते केलं आहे. झालेल्या अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर मतदार संघातील हदगाव तालुक्यातील मारलेगाव येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीत गावातील सुमारे १५ घरे पूर्णपणे उध्वस्त झाली असून, गावकऱ्यांवर संकटाचे ढग जमा झाले आहेत. मारलेगावातील या संकटग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी पुढाकार घेतला आहे. आपत्तीग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी त्यांनी अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. या किट...
Punyaslok Rajmata Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास लावली वरुणराजाची हजेरी -NNL

Punyaslok Rajmata Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास लावली वरुणराजाची हजेरी -NNL

महाराष्ट्र, हिंगोली
हिंगोली| हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत आ.संतोष बांगर व मान्यवरांच्या हस्ते कळमनुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना वरुणराजाने हजेरी लावली असून, मुसळधार पावसात हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या कळमनुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. रात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आ.संतोष बांगर यांनी गावखेड्यातील जनतेस सुरक्षेस्तव कार्यक्रमास येवू नये म्हणुन सांगितल्यानंतरही मुसळधार पावसात हजारो समाज बांधवांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी पारंपारिक धनगरी वाद्यांच्या निनादात आ.संतोष बांगर व समस्त धनगर समाज बांधवांच्या हस्ते पुण्यश्लोक...
Vishwashanti Buddha Vihara : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण -NNL

Vishwashanti Buddha Vihara : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण -NNL

नांदेड, महाराष्ट्र, लातूर
लातूर/ उदगीर| लातूर येथील तळवेस परिसरातील नवनिर्मित विश्वशांती बुद्ध विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सर्वश्री आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण, फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या...
Kashmir Marathon : ‘काश्मिर मॅरेथॉन- द ऑटम रेस’ या मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त धावपटूनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन -NNL

Kashmir Marathon : ‘काश्मिर मॅरेथॉन- द ऑटम रेस’ या मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त धावपटूनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन -NNL

देश विदेश, नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| जम्मू आणि काश्मिर सरकार हे 20 ऑक्टोबर, 2024 रोजी 'काश्मिर मॅरेथॉन- द ऑटम रेस' (Kashmir Marathon-The Autumn Race') च्या उपक्रमाचे आयोजन करीत आहे. यामध्ये एकूण 42 किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर अंतराची अर्ध मॅरेथॉन असे दोन भाग करण्यात आले आहे. या मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या असोसिएशनकडून (AIMS) मान्यता प्राप्त आहे . त्यामुळे ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय मानकानुसार मान्यताप्राप्त बनली आहे. यामधील मॅरेथॉन विजेत्यांना यथोचित बक्षिस देऊन गौरव करण्यात येणार आहे. मॅरेथॉन मधील प्रमुख विजेत्यासाठी 25 लाख रुपयाचे बक्षिस असून इतर विविध श्रेणींमध्ये 56 आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. हाफ मॅरेथॉनसाठी 15 लाख रुपये बक्षिस असून ते पुरूष व महिलांच्या गटांसाठी स्वंतत्रपणे देण्यात येणार आहे. याशिवाय मॅरेथॉन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था जम्मू आणि काश्मिर सरकारकडू...
error: Content is protected !!