Sunday, July 12

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

public-awareness ; गितमोह सांस्कृतिक कलामंचाच्या वतीने भारतीय नवीन फौजदारी कायदे विषयी जन जागृती -NNL

public-awareness ; गितमोह सांस्कृतिक कलामंचाच्या वतीने भारतीय नवीन फौजदारी कायदे विषयी जन जागृती -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे| माहिती आणि प्रसारण मंत्रालय,केंद्रीय संचार ब्यूरो,नांदेड आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, तसेच जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७ व ८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे भारतीय नवीन फौजदारी कायदे २०२४ या विषयी मल्टी मीडिया चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्धघाटन नांदेड जिल्हाधिकारी मा.अभिजित राउत ,पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे व जिल्हा न्यायधीश एस.एस.कोसमकर यांच्या हस्ते करण्यात आले . प्रास्ताविक मा.माधव जायभये यांनी केले , तर सूत्रंचालन सुमित दोडल यांनी केले. उद्घाघाटनानंतर गितमोह सांस्कृतिक कलामंच शिराढोण या कला मंचचे शाहीर नालंदा सांगवीकर,बापूराव जमदाडे यांनी महाराष्ट्र गीतने सुरुवात केली. नंतर जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व न्यायाधीश यांनी भारतीय नवीन फौजदारी कायदे व...
Significance of Rakshabandhan festival : रक्षाबंधन सणाचे महत्त्व  -NNL

Significance of Rakshabandhan festival : रक्षाबंधन सणाचे महत्त्व  -NNL

नांदेड, लेख
श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून विशद केले आहे. 1. इतिहास - पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली 12 वर्षे म्हणजे त्यांचे 12 दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान ला...
Significance of Narli Purnima : नारळी पौर्णिमेचे महत्त्व -NNL

Significance of Narli Purnima : नारळी पौर्णिमेचे महत्त्व -NNL

नांदेड, लेख
प्रस्तावना : वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव रहावी, यासाठी समुद्रकिनारी रहाणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. ही पूजा करण्यामागील शास्त्र  या लेखातून स्पष्ट केले आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व ! - पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते. समुद्र शांत झाल्यानंतरच मासेमार आणि जहाजांद्वारे समुद्री प्रवास अन् व्यापार करणारे लोक त्यांची निहित कर्मे पूर्ण करू शकतात. सूर्याच्या उष्णते...
Cousin committed murder due to agricultural dispute : शेतीच्या वादातून चुलत भावाने केला खुन; आरोपी फरार -NNL

Cousin committed murder due to agricultural dispute : शेतीच्या वादातून चुलत भावाने केला खुन; आरोपी फरार -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील रुई येथे भावकीच्या शेती वादातून पोलीस पाटलांच्या घरी बैठक बसविण्यात आली होती बैठकीत तोडगा न निघाल्याने मोठ्या भावाने चुलत भावाला गावकऱ्यासमोर विळ्याने वार करून मयत परवेज पंटूस देशमुख वय २१ वर्ष यास ठार केल्याची घटना दि १८ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. मयताचे वडील पंटुष शेरू साहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दि.१८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपी पुतण्या साहील बबलु देशमुख याचा शेतीसंबंधी वाद असल्याने पोलीस पाटील परसराम भोयर यांचे घरी बैठक ठेवली होती. त्यावेळी तेथे मुलगा परवेज पत्नी साजराबी. पुतण्या पप्पू मीरसाहेब देशमुख, साहिल बबलू देशमुख, सोहेब बबलु देशमुख, भावजय फिरोजा देशमुख ,जावाई शे,इंरशाद तसेच सरपंच बाईचे पती गणेश राउत, पोलीस पाटिल परसराम भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव सुकळकर हे हजर होते. शेतीसंबंधी वाद असल्याने च...
Creation, Scope and Importance of Sanskrit Language : संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व ! -NNL

Creation, Scope and Importance of Sanskrit Language : संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व ! -NNL

लेख, नांदेड
दरवर्षी श्रावण पौर्णिमेला 'संस्कृत दिन' ही साजरा केला जातो. संस्कृत ही ईश्वरानेच निर्माण केलेली भाषा आहे. जगातील सर्वच भाषांची ती जननी आहे. संस्कृतचे महत्त्व आज पाश्चात्त्यांनीही ओळखले आहे. पाश्चात्त्य संगणकशास्त्रज्ञ अशा भाषेच्या शोधात होते की, जिचा संगणकीय प्रणालीत वापर करून, तिचे जगातील कोणत्याही आठ भाषांत तत्क्षणीच रूपांतर होईल. त्यांना तशी भाषा संस्कृत’च आढळली. संस्कृत ही संगणकीय प्रणालीसाठी उपयुक्त असणारी जगातील सर्वोत्तम भाषा आहे. वेद, उपनिषदे, गीता आदी मूळ धर्मग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. ज्या देववाणी संस्कृतने मानवाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवला, त्या देववाणीलाच कृतघ्न मानव विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील अनेक राजकीय नेते नष्ट करायला सरसावले आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थो...
blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL

blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे दि. 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पहेलवान गु्रप प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, आदिवासी युवा वाहिनी संघटन, एसटी महामंडळ कामगार- कर्मचारी, विश्वासू प्रवाशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान व आरोग्य शिबीराचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबीरामध्ये 131 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला व प्रवाशी बांधव व कामगार बांधवांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. डॉ. हरदिपसिंघजी व डॉ. जयंत माळाकोळीकर यांनी या शिबीरात ...
Vasantnagar area : वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? -NNL

Vasantnagar area : वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शहरातील वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. या भागात खासदार, माजी खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींसह प्रतिष्ठितांचे वास्तव्य असतांना देखील ड्रेनेज लाईन कनेक्शन आणि रस्त्याचे कामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांमधून ओरड होत आहे. शहरातील वसंतनगर भाग सखल भाग म्हणून ओळखला जातो पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी या भागात पाणीच पाणी होते गतवर्षी बहुतांशाच्या घरात पाणीच पाणी शिरले होते मात्र यावर्षी ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाच्या वतीने याभागात पाणी जमा होणार नाही यासाठी नालीकामास सुरुवात झाली त्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम सुरु झाले पावसाळ्याच्या अगोदर ही कामे पूर्णत्वास होणे अपेक्षित असतांना देखील हे काम रखडवण्यातच गुत्तेदारांनी धन्यता मानली अशी परिस्थिती आहे. एक-दोन दिवस काम करायचे आणि नंतर ओरड झाल्यानंतर पुन्हा कामास स...
बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा केला जप्त -NNL

बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नूतन पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोस्टे स्वाधीन अधीकारी नांदेड जिल्हा यांना अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यावरून बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा जप्त केला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 18.08.2024 रोजी सपोनि ज्ञानेश्वर शिंदे, पोस्टे बिलोली हे स्वतः व पोउपनि दिलीप मुंडे, पोहेकों मारोती मुद्देमवार, पोकों घोंगडे, जळकोटे, विदयमवार, मपोशि सोळंके, होमगार्ड येडके, भालेराव असे पोस्टे बिलोली हध्दीतील अवैध धंद्यावर करवाई करणे करीता शासकीय वाहनांने जात असतांना, गस्त करीत असतांना जुना बसस्थानक बिलोली येथे आले. यावेळी त्यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, बिलोली शहरामधील कुंडलवाडी रोडवरील नासीर पानशॉप या पानपट्टीवर एक इसम हा आपल्या ताब्यात विना परवाना बेकायदेशिररीत्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व आरोग्यास...
शिवमहापुराण कथास्थळी शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात -NNL

शिवमहापुराण कथास्थळी शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| आपल्या रसाळ वाणीने शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून लाखो भाविकांना मंत्रमूग्ध करणारे विश्वविख्यात कथावाचक, भागवत भूषण, परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यासाठी भव्यदिव्य आणि शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दि. 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान श्री कुबेरेश्वर धाम, मोदी ग्राउंड कौठा नांदेड येथे दररोज दुपारी 1 ते 4 या वेळात शिवमहापुराण कथा वाचन होणार आहे. या महाकथेचा लाभ घेण्यासाठी सुमारे पाच लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत सावकार पातेवार यांनी दिली. सभास्थळी 50 बाय 100 फूटाचे विशाल शाही व्यासपीठ उभारण्यात येत आहे. भाविकांना कथेचा लाभ घेण्यासाठी 375 बाय 800 फूटाच्या जागेत तीन भव्य सभामंडपाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना पिण्याचे पाणी, पंखे, कुलर आदींसह पार्कीगचीही व...
सिडकोत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

सिडकोत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नविन नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको येथिल स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे तथा फेस्कॉमचे सचिव जयवंत सोमवाड,पंढरीनाथ मोटरगे,निळकंठ कल्याणकर, देविदास कदम,एस.के. उदंडे,गणपत कौशल्य, मोहम्मद नुरुद्दीन, युसुफ शहाबुद्दीन, प्रीतम लिंबेकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते....
error: Content is protected !!