Friday, May 22

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

senior citizens : येत्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यासाठी खासदार आमदार घेणार पुढाकार – डाॅ.हंसराज वैद्य

senior citizens : येत्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यासाठी खासदार आमदार घेणार पुढाकार – डाॅ.हंसराज वैद्य

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| गेल्या आठवडाभरात नांदेड-हिंगोलीच्या लोक प्रतिनिधींच्या भेटीत ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नांदेडचे तरूण तडफदार खा.रविंद्र चव्हाण साहेब तथा सर्व आ.बाबूराव कदम, बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, श्रीजया चव्हाण, संतोष बांगर आणि मुर्कुटे आदी सुसंस्कारित मान्यवरांनीं सकारात्मक व समाधान कारक प्रतिसाद दिला आहे. खा.रविंद्रजी चव्हाण देशाचे खरे आधारस्तंभ,शिल्पकार तथा राष्ट्रीय संपत्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अत्यंत, लक्ष पूर्वक दक्षतेने,गांभिर्याने तथा जिव्हाळ्याने ऐकून घेऊन मी प्रश्न एकून घेऊन चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या कथा,व्यथा, दुःख तथा हाल आपेष्टां एकून क्षणभर गंभीर झाले. आणि म्हणाले कि, डाॅ. वैद्यसाहेब मी ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळऊन देण्यासाठी हा प्रश्न लोकसभेत तारांकित करून सविस्तर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. माझा तारांकितसाठी नंब...
Dr. Suresh Sawant : वाचन संस्कृती जगण्यासाठी मुलांना मोबाईलच्या नव्हे तर पुस्तकांच्या सानिध्यात न्या – डॉ.सुरेश सावंत

Dr. Suresh Sawant : वाचन संस्कृती जगण्यासाठी मुलांना मोबाईलच्या नव्हे तर पुस्तकांच्या सानिध्यात न्या – डॉ.सुरेश सावंत

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| पुस्तक वाचण्यातून माणूस समृद्ध होतो. ही वाचन संस्कृती आता जगण्यासाठी मुलांना मोबाईलच्या नावे तर पुस्तकांच्या सानिध्यात न्या असे आवाहन डॉ. सुरेश सावंत यांनी केले. पालक मोबाईलपासून दूर राहिले तर मुलेही मोबाईलपासून दूर होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुलांच्या मानसिक समृद्धतेसाठी चांगल्या बाल साहित्याचीही गरज आहे. आता ही गरज साहित्यिकांनी पूर्ण करावी असेही ते म्हणाले. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी डॉ. सुरेश सावंत आणि महाराष्ट्र शासनाच्या वृत्त छायाचित्रकार पुरस्काराचे मानकरी सचिन मोहिते यांचा नांदेडमध्ये शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी डॉ. सुरेश सावंत हे बोलत होते. या कार्यक्रमास म...
Heavy Rain Alert ; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

Heavy Rain Alert ; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 27 जून 2025 रोजी दुपारी 13:57 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 01 जुलै 2025 या एक दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 01 जुलै 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या गोष्टी करा विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत अस...
Sakal Maratha Samaj : राज्यस्तरीय नियोजन बैठकीला नांदेडवरून हजारो मराठे जाणार – सकल मराठा समाज नांदेड

Sakal Maratha Samaj : राज्यस्तरीय नियोजन बैठकीला नांदेडवरून हजारो मराठे जाणार – सकल मराठा समाज नांदेड

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चलो मुंबई ची हाक देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून 29 जून रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यस्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे, करिता सदरील बैठकीला नांदेड येथून हजारो मराठे जाणार असल्याचा दृढ निश्चय आजच्या बैठकीत सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे. जरांगे पाटील यांनी चलो मुंबई ची हाक दिली असुन येत्या 29 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा करोडो मराठे खालील मागण्यासाठी मुंबई जाण्यासाठी प्रचंड ताकतीने तयारीला लागले आहेत,त्या तयारीसाठी राज्यभरातील गावागावात तालुक्यात आणि जिल्ह्यात सुद्धा बैठका जोरात चालु झाल्या आहेत आणि त्यात सुद्धा जरांगे पाटील यांनी एक *राज्यस्तरीय निर्णायक बैठक* 29 जुन रोजी अंतरवाली सराटी येथे बोलावली असुन त्याच अनुषंगाने, सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरातील हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे प्रमुख कार्यकर्...
Work to erect poles that were knocked down by storms : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याने पाडलेले खांब उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

Work to erect poles that were knocked down by storms : हिमायतनगर तालुक्यात वादळी वाऱ्याने पाडलेले खांब उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्याने महावितरणचे शेकडो विद्दुत खांब जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे. हि बाब लक्षात घेऊन हिमायतनगर येथे नुकतेच रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता एन. डी. लोने यांनी तातडीने सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता व सर्व लाईनमन कर्मचाऱ्यांना आदेशित केले असून, जमिनीवर पडलेले खांब उभे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. आत्तापर्यंत ५६ हुन अधिक पोल उभे करण्यात आले असून, येत्या दोन दिवसात राहिलेले २२ पोल उभे होऊन वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे. हिमायतनगर शहर व तालुका परिसरात काही दिवसापूर्वी चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीत पाऊस झाला. त्यामुळे हिमायतनगर महावितरण उपकार्यकारी अभियंता कार्यालयांतर्गत असलेल्या हि...
Vipassana center and abhyasika : आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हादगाव येथील भदंत टेकडीवर विपश्यना केंद्र व अभ्यासिका होणार

Vipassana center and abhyasika : आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून हादगाव येथील भदंत टेकडीवर विपश्यना केंद्र व अभ्यासिका होणार

नांदेड, महाराष्ट्र
हदगांव, गौतम कदम| येथील बौद्ध समाजाचे एकमेव श्रद्धास्थान असलेले भंदंत टेकडी वर बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रयत्नातून लवकरच एक विपश्यना केंद्र व अभ्यासिका मंजूर होणार असल्याचा प्रस्ताव आमदार कोहळीकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे सादर केला होता. त्यांची दखल घेऊन प्रवीण शिशुपाल कार्यसन, अधिकारी महाराष्ट्र शासन, यांनी पुढील कारवाईस्तव समाज कल्याण विभागास पाठविलेला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आ. बाबुराव कदम कवळीकर यांनी दिनांक 23 4 2025 रोजी महाराष्ट्र शासनाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,सामाजिक विकास योजनेअंतर्गत विपश्यना केंद्र व अभ्यासिका केंद्र भदंत टेकडी हादगाव येथे करण्यात यावी. त्यासाठी अत्यंत रमणीय स्थळे गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी व कोणत्याही ताण-तनातून मुक्त होण्यासाठी ध्यान भावना केंद्र असावे. या उद्देशाने त्यांन...
Sahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

Sahasrakund waterfall : निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा ओसडून वाहू लागला

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र, व्हिडीओ
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट तालुक्यातील निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्रकुंड धबधबा हा गेल्या चार महिन्यापासून पैनगंगा नदी पात्राला पाणी नसल्यामुळे खंडित झाला होता. गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या सततधार पावसामुळे सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहताना पहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या सतत धार पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्त्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहू लागला आहे. धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी मराठवाड्यातूनच नव्हे तर तर मुंबई, पुणे, हैदराबाद, म्हैस, निझामाबाद, दिलाबाद यासारख्या ठिकाणाहून या पर्यटन स्थळाला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. पाण्याअभावी धबधबा खंडित झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झ...
certificate of honor signed by Chief Minister Devendra Fadnavis : आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव

certificate of honor signed by Chief Minister Devendra Fadnavis : आणीबाणी काळात लढा देणाऱ्या व्यक्तींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देऊन गौरव

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दिनांक 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या घोषीत कालावधीत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या आणि त्यासाठी बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान, यथोचित गौरव आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात आणीबाणीत सहभागी असलेल्या संघर्षयात्रींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र व शाल देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी काही वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जागेवर जावून सन्मान केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, आणीबाणीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतलेले लक्ष्मण कुलकर्णी, तुकाराम वारकड, प्रभाकर उंचाडकर, नंदकुमार कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील आणीबाणीत सहभाग घेतलेले विविध न...
Governor C. P. Radhakrishnan : भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Governor C. P. Radhakrishnan : भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण - भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते....
Five senior journalists awarded : पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

Five senior journalists awarded : पाच ज्येष्ठ पत्रकारांना ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| शासनाच्या वतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सन 2019-राही भिडे, 2020-सुधीर पाठक, 2021-भाऊ तोरसेकर, 2022-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि 2023 - बाळासाहेब जाधव, दै.पुढारी यांना पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019, 2020, 2021, 2022 व 2023 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पाच वर्षाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारार्थींचे नावे पुढीलप्रमाणे. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2019 अंतिम निकाल             अ.क्र. पुरस्काराचे नाव पारितोषिक विजेता नाव 1. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र) श्री.संदीप...
error: Content is protected !!