Saturday, July 4

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; नांदेडमधून हजारो समाज बांधव अंतरवाली कडे कूच करणार -NNL

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; नांदेडमधून हजारो समाज बांधव अंतरवाली कडे कूच करणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। उद्या दि. 8 जून रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणावर सुरू करणार आहेत. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडमधून हजारोच्या संख्येने समाजबांधव अंतरवाली कडे कुच करणार असल्याची माहिती मराठा सेवक श्याम वडजे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी नऊ महिन्यापासून अंतरवाली सराटी या गावात चालु असणारं आंदोलन अनेक वेळा सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये सरकारला काय यश मिळाले नाही. शेवटी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याचा जोरदार फटका बसला असुन, 45 प्लस जागेवर आपला दावा करनारे सत्ताधारी महायुतीला केवळ 17 जागेवर समाधान मानावे लागले. हे सामाजिक आंदोलनाचे राजकीय यश असेच म्हणावे लागेल. कारण या सामाजिक आंदोलनातून मराठा समाजाला झुलवत ठेवणाऱ्या सरकारला कुठेतरी जागा दाखवण्याची गरज समाज व्यक्त करीत होता आणि त...
अतिवृष्टीचे मंजूर अनुदान,वझरा शे.फ.गावठाण आणि विविध प्रलंबीत मागण्यासाठी प्रशासन उदासीन -NNL

अतिवृष्टीचे मंजूर अनुदान,वझरा शे.फ.गावठाण आणि विविध प्रलंबीत मागण्यासाठी प्रशासन उदासीन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। सीटू आणि जमसंने लक्षवेधी आंदोलने करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर करून घेतलेले अनुदान अजून दीड हजार लोकांना मिळाले नाही. ही बाब गंभीर असून वरिष्ठ अधिकारी यास हलक्यात घेत आहेत. लेखाशीर्ष चालू करून पैसे वर्ग करणे सहज आणि सोपे काम असताना देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे. तसेच माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे गावाखारी खाजगी किंवा वयक्तिक जमीन नसल्याने तेथे मागील ५० वर्षात प्लॉट्स पडले नाहीत. यासाठी सीटू कामगार संघटनेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत डझनभरा पेक्षा जास्त वेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून प्लॉट्स आणि घरकुल बांधकामासाठी ५ लक्ष रुपयाची मागणी जिल्हाधिकारी आणि शासनाकडे केली आहे. विशेष म्हणजे वझरा हे गांव पेसा क्षेत्रात येत असून ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ठराव शासनास दिला आहे. आणि पेस...
error: Content is protected !!