Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
आ. संतोष बांगर यांच्यातर्फे आयोजित मागेल त्याला घरकुल व गोठा, विहीर मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

आ. संतोष बांगर यांच्यातर्फे आयोजित मागेल त्याला घरकुल व गोठा, विहीर मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

हिंगोली
कळमनुरी/हिंगोली। शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून कळमनुरी येथे मागेल त्याला घरकुल, मागेल त्याला गोठा व विहीर या मेळाव्याच आयोजन करण्यात आले होते. यास कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिकांनी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तब्बल 7428 नागरिकांनी घरकुलासाठी नाव नोंदणी केली तर हजारो नागरिकांनी गोठा व विहिरीसाठी नोंदणी केली आहे. नागरिकांच्या घरकुल नोंदणीसाठी, गोठा व विहिरीच्या नोंदणीसाठी संपूर्ण पंचायत समिती प्रशासन नागरिकांच्या सेवेत हजर केल्याने एक एका कगदपत्रासाठी नागरिक लाभार्थ्यांना कार्यालयाच्या चकरा मारून चपला झिजवाव्या लागत होत्या. यावरही वेळेवर अधिकारी भेटत नसल्याने वेळ लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना सर्व अधिकारी एकाच छताखाली त्यांच्या सेवेसाठी आमदार संतोष बांगर यांनी उपलब्ध करुन दिल्याने...
नांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार -NNL

नांदेड जिल्ह्यातील 105 बालकांची तपासणी; 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत होणार -NNL

नांदेड
नांदेड| जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर , जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. डॉ. बालाजी शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ राजाभाऊ बुट्टे, डॉ.विद्या झिणे मॅडम, डॉ. हनुमंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 D ECHO तपासणी दि.10/06/2024 रोजी करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील बालकांची तपासणी बालाजी रुग्णालय, मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण आणि रुग्णालयाचे व्यवस्थापक प्रतिक मिश्रा ह्या विशेषज्ञांच्या मार्फत पार पडले. यात नांदेड जिल्ह्यातील एकूण 105 बालकांची तपासणी करण्यात आली असून या पैकी 24 ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची शस्त्रक्रिया बालाजी हॉस्...
जून महिन्याच्या 27 तारखेपासून नागपूर, पुणे विमानसेवेला होणार प्रारंभ -NNL

जून महिन्याच्या 27 तारखेपासून नागपूर, पुणे विमानसेवेला होणार प्रारंभ -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। गेल्या अनेक महिण्यापासूनची प्रतीक्षा संपणार असून, जून महिन्यात नागपूर, पुणे विमानसेवेला प्रारंभ होतो आहे. नांदेड शहर देशातील सात शहराच्या विमानसेवेशी जोडले गेल्यानंतर त्यात आणखी दोन शहरांची भर पडणार आहे. यात नागपूर, नांदेड, पुणे या शहरांचा समावेश असून, दिनांक २७ पासून सुरू होणार आहे. कमी वेळेत ही मोठी शहर गाठता येणार आहेत. नांदेड शहरातील श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावरून देशाच्या विविध भागातील महत्त्वाच्या शहराला नादेड शहर हे विमानसेवेच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली बेंगलोर गाझियाबाद (दिल्ली) आणि हैदराबाद अहमदाबाद अशी विमानसेवा सेवा सुरू आहे. एक जूनपासून नांदेड हैदराबाद- तिरुपती ही नवी सेवा सुरू झाली आहे. आता २७ जूनपासून नागपूर, नांदेड, पुणे अशी विमानसेवा सुरू होणार आहे. भविष्यात आणखीही काही शहरांसाठी नादेडहून विमानसेवेची सुरुवात होणार असल्या...
रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहास  सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

रामस्वरूप मडावी यांच्या ‘काहूर’ काव्यसंग्रहास  सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। येथील साहित्यिक कवी रामस्वरूप मडावी यांच्या 'काहूर' काव्यसंग्रहास अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्यकेंद्र, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा साहित्य क्षेत्रातील "सावित्रीबाई फुले साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार" प्रदान करण्यात आला. ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय येथे मराठी साहित्य मंडळाच्या वतीने नुकत्याच आयोजित २० व्या राज्यस्तरीय कविसंमेलनात त्यांना कार्यक्रमाचे उद्घाटक तथा ठाणे शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय केळकर यांचे हस्ते हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष  तथा ज्येष्ठ लेखक सिध्देश्वर कोळी (उस्मानाबाद) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे स्वागताध्यक्ष होते.नौपाडा विभागाच्या माजी नगरसेविका प्रतिभाताई राजेश मढवी ह्या प्रमुख अतिथी म्हणून ...
हिंदु राष्ट्राला जनचळवळीचे रूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन ! -NNL

हिंदु राष्ट्राला जनचळवळीचे रूप देणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन ! -NNL

लेख
प्रस्तावना : शेकडो वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अखेर जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिरात श्री रामलला विराजमान झाले. प्रभु श्रीराम अयोध्यापती झाल्यानंतर पृथ्वीवर रामराज्य अवतरले होते. श्रीराममंदिराच्या निर्माणानंतर हिंदुमनाला आता वेध लागले आहेत ते रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे ! काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदु राष्ट्र या शब्दाचा उच्चारही गुन्हा असल्यासारखी परिस्थिती होती; पण आज हिंदु राष्ट्राची चर्चा केवळ देशस्तरावर नाही, तर विश्वस्तरावर होत आहे. हा काळाचा महिमा आहे. एखादी घटना स्थूलातून घडण्यापूर्वी सूक्ष्मातून घडलेली असते, असे शास्त्र सांगते. रामायण घडण्यापूर्वी ते वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते. श्रीराममंदिराचे निर्माण हा सूक्ष्मातून रामराज्याचा अर्थात हिंदु राष्ट्राचा प्रारंभच आहे. ज्या श्रीरामासाठी विश्वभरातील हिंदु भाविक जात-पात-पक्ष-संप्रदाय आदी सर्व भे...
माकपचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चा काढून बेमुदत उपोषण NNL

माकपचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोर्चा काढून बेमुदत उपोषण NNL

नांदेड
नांदेड| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटीच्या वतीने १० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले. सीटू आणि जमसंने वर्षभर लक्षवेधी आंदोलने करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर करून घेतलेले अनुदान अजून दीड हजार लोकांना मिळाले नाही. ही बाब गंभीर असून वरिष्ठ अधिकारी या कडे लक्ष देण्यास तयार नाहीत. लेखाशीर्ष चालू करून पैसे वर्ग करणे सहज आणि सोपे काम असताना देखील जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. मंजूर अनुदान तात्काळ वाटप करावे. तसेच माहूर तालुक्यातील मौजे वझरा शेख फरीद येथे गावाखारी खाजगी किंवा वयक्तिक जमीन नसल्याने तेथे मागील ५० वर्षात प्लॉट्स पडले नाहीत. यासाठी सीटू कामगार संघटनेने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत डझनभरा पेक्षा जास्त वेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून मागणी धारकांना प्लॉट्स आणि घरकुल बांधकामासाठी ५ लक्ष रुपय...
इकोफायची ल्युमिनस पॉवर टेक्नोलॉजीज बरोबर हातमिळवणी – NNL

इकोफायची ल्युमिनस पॉवर टेक्नोलॉजीज बरोबर हातमिळवणी – NNL

Blog
मुंबई| भारताच्या हरित परिवर्तनास अर्थपुरवठा करण्यास कटिबद्ध एव्हरसोर्स कॅपिटलचे पाठबळ लाभलेली, भारताची अग्रगण्य एनबीएफसी इकोफाय ऊर्जा उपाययोजना उद्योगक्षेत्रातील एक सुविख्यात नाव असलेल्या ल्युमिनस पॉवर टेक्नोलॉजीजबरोबर आपल्या भागीदारीची घोषणा अभिमानाने करत आहे. ल्युमिनसजवळील अफाट अनुभव आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण उपाययोजना यांचा फायदा घेत पुनर्नविकरणीय ऊर्जा प्रकल्प, विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणे हे या सहयोगाचे लक्ष्य आहे. पीएम सूर्य घर योजना २०२४ सुरू झाल्यापासून रूफटॉप सोलर परिसंस्था एक लक्षणीय परिवर्तनकारी काळ अनुभवत आहे. या उपक्रमामुळे भारताच्या विशेषत: निवासी व व्यापारी तसेच औद्योगिक क्षेत्रांच्या पुनर्नविकरणीय ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीमधील एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. बाजारपेठेतील अनुकूल वातावरण आणि सरकारचा पाठिंबा यामुळे ही भागीदारी घराघ...
आता मोदींना कळेल अटलजींनी देश कसा चालविला -NNL

आता मोदींना कळेल अटलजींनी देश कसा चालविला -NNL

नांदेड, लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी अखेर पार पडला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची मोदी यांची इच्छा (काही जण याला अट्टाहासही म्हणतील) पूर्ण झाली. आता चर्चा सुरु झाली ती हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल काय़..? एकूण परिस्थितीचा विचार करता सध्या तरी या सरकारला कोणताही धोका दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या तीन निवडणुकात जे यश मिळाले ते त्यांच्याच बळावर मिळाले यात संशय नाही. आपल्या बळावर सरकार येऊ शकते हे कळाल्यानंतर त्यांना नेहरुंच्या विक्रमाची बरोबरी करण्याची इच्छा झाली तर त्ते स्वाभाविकही आहे. तसे ते तिस-यांदा पंतप्रधान झाले. परंतु ते होताना पूर्वी सारखे यश त्यांच्या पक्षाला मिळाले नाही हेही वास्तव आहे. यापूर्वी मोदी भाजपाला मिळालेल्या पूर्ण बहुमताच्या जोरावर पंतप्रधान होते. यावेळी त्यांना इतर पक्षाचा आधार (कुबड्या) ...
श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टडी चेअर के लिए हम वचनबद्ध है – डॉ. विजय सतबीरसिंघ -NNL

श्री गुरु गोबिंदसिंघजी स्टडी चेअर के लिए हम वचनबद्ध है – डॉ. विजय सतबीरसिंघ -NNL

नांदेड
नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ के अंतर्गत चल रहे श्री गुरु गोबिंद सिंघ जी अभ्यासन केंद्र के स्टडी चेअर की इमारत की जाँच हेतु डॉ. विजय सतबीर सिंघ माजी आय. ए. एस. तथा प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड ये खुद विद्यापीठ पहुंचे। विद्यापीठ में वाइस चांसलर डॉ. मनोहर चासकर जी और अन्य पदाधिकारियों के साथ एक विशेष बैठक की गयी. डॉ. विजय सतबीर सिंघ ने श्री गुरु गोबिंद सिंघ जी अभ्यासन केंद्र के स्टडी चेअर के काम पर खास ध्यान देकर प्रोत्साहन करने हेतु वाइस चांसलर डॉ. मनोहर चासकर जी का धन्यवाद किया और इस काम में किसीभी तरह की कोई भी मदत या जरुरत पड़ने पर गुरुद्वारा बोर्ड खुले दिल से तैयार है। माननीय व्ही. सी. डॉ. मनोहर चासकर जी इन्होने अपने कार्यालय में डॉ. विजय सतबीर सिंघ तथा स. जसवंत सिंघ बॉबी इनका स्वागत और सत्कार किया. व्ही. सी. साहेबने कहा जल्द से जल्द ये इमारत बन कर तैयार होगी और...
माहूर तालुक्यात बियाणे व खताची चढ्‌या दराने विक्री; बी -बियाण्यासाठी होणारी शेतक-याची लूट थांबवा -NNL

माहूर तालुक्यात बियाणे व खताची चढ्‌या दराने विक्री; बी -बियाण्यासाठी होणारी शेतक-याची लूट थांबवा -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर होणारी लूटमार त्वरित थांबवा अशी मागणी माहूर तालुका समनक जनता पार्टी च्या वतीने माहूर तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. सध्या पेरणीचे दिवस चालू आहे. शेतकरी प्रमाणीत दर्जेदार बियाणे योग्य दरात मिळावे यासाठी कृषि सेवा केंद्रात बि-बियाणे व खतांची खरेदी करण्यासाठी जात आहेत परंतु शेतकऱ्याऱ्यांचा निरक्षरपणाचा व अज्ञानपणाचा फायदा घेऊन सध्या पेरणीच्या मोसमात कृषी दुकानात गर्दी राहत असल्याने व्यापारी प्रमाणीत व दर्जेदार बियाणांची कृत्रिम रित्या तुटवडा दाखवून प्रत्येक बियाण्याच्या पिशवी मागे हजार रूपयांच्या (१०००/-रू.) वर दर लावून बियाणे कसे-बसे देवून शेतकरांची लूट करीत आहेत. त्यामुळे शेतकयांना दर्जेदार, प्रमाणित व हवे ते बियाणे मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतकरी बांधवाना प्रमाणित बियाण्यासोबत बोगस क...
error: Content is protected !!