Friday, July 3

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? : नाना पटोले -NNL

पुण्यातील ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? : नाना पटोले -NNL

Blog
मुंबई| पुणे शहराचा शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी असा नावलौकिक आहे परंतु मागील काही वर्षापासून पुण्याच्या या नावलौकिकाला काळीमा फासला जात आहे. ड्रग्जचा काळाबाजार सुरु असून तरुण पिढी त्यात बरबाद होत आहे. पोर्शे कार दुर्घटनेनंतर ड्रग्ज व ससून रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी ड्रग्ज माफिया ललित पाटीलला याच ससून रुग्णालयात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याचे उघड झाले आहे. ससूनमध्ये सरकारच्या आशिर्वादाने अनेक विद्वान लोक बसले आहेत, असा घणाघाती आरोप करत ससून रुग्णालय व ड्रग्जचे काय नाते आहे ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. विधिमंडळात पुण्यातील पोर्शे कार अपघाताच्या मुद्यावर बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, पोर्शे कार दुर्घटनेतील आरोपीसंदर्भात फक्त दारु पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांना चिरडले एवढाच मुददा नाही तर त्यात ड्रग्जचा प...
लातूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता एका मोहिमेची सुरुवात -NNL

लातूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता एका मोहिमेची सुरुवात -NNL

लातूर
लातूर| तण व्यवस्थापन उपायांसाठी जागरुक बनिये, पायना चुनिये या टॅगलाइनसह एका आकर्षक मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रभावी तण व्यवस्थापन आणि उत्तम पिकासाठी तणनाशकाची खरेदी करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पायना मार्क शोधण्याची सवय लावणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. महाराष्ट्रात कापूस पेरणीचा हंगाम सुरू झाल्याची योग्य वेळ साधत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. योग्य तणव्यवस्थापन उपाय निवडताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडची ही मोहीम प्रकाश टाकते.तसेच बियाणे पेरण्यापासून सक्रिय फुलोरापर्यंत तणव्यवस्थापनाचे विस्तृत पर्याय उपलब्ध करून देणे, पिकाची अवस्था, पीक-तण स्पर्धा कमी करणे आणि कपाशीच्या मजबूत वाढीस चालना देणे यासाठी देखील उत्पादनांचा पायना ब्रँड सक्रिय आहे. जीव्हीएल हिटवीड,हिटवीड मॅक्स आणि मॅक्सकॉट ही आपली तीन कापूस तणव्यवस्थापन उत्पादने प...
शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ घ्यावे ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा -NNL

शुद्ध प्रसाद मिळण्यासाठी देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ घ्यावे ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगणा -NNL

Blog
पणजी| आज सर्वत्रचे चित्र पाहिल्यास ‘थूक जिहाद’, ‘गायीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपापासूनचे पदार्थ, खवा, पेढा हे प्रसाद म्हणून सर्रासपणे वितरित केले जात आहेत. भाविक भक्तीभावाने देवाला ते अर्पण करतात. हा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवरील मोठा आघात आहे. आज अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अहिंदू दुकानदारांची प्रसादाची, पूजासाहित्यांची दुकाने असतात. त्यांच्याकडील प्रसाद आणि साहित्य शुद्ध अन् पवित्र असेल, असे सांगता येत नाही. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करणे चालू झाले आहे. हिंदु दुकानदारांना ‘ओम प्रमाणपत्र’ विनामूल्य दिले जाणार आहेत. देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ‘ओम प्रमाणपत्र’ अवश्य घ्यावे, अशी मी विनंती करत आहे, असे आवाहन तेलंगणा य...
हिंदूंच्या विरोधातील वैचारिक युद्ध जिंकण्यासाठी अधिवक्त्यांची ‘इकोसिस्टिम’ आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक,  हिंदु जनजागृती समिती -NNL

हिंदूंच्या विरोधातील वैचारिक युद्ध जिंकण्यासाठी अधिवक्त्यांची ‘इकोसिस्टिम’ आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती -NNL

Blog
गोवा| भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अधिवक्त्यांचे योगदान अतुलनीय आहे. लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला लाजपत राय, देशबंधू चित्तरंजन दास अशा अनेक अधिवक्त्यांनी त्या काळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रयत्न केले. अशाच प्रकारे हिंदू अधिवक्त्यांचे संघटन सक्रीय बनले, तर आगामी काळात हिंदु राष्ट्र्राची निश्चितच स्थापना होईल. आज विरोधकांकडून न्यायालयाच्या माध्यमातून वैचारिक युद्ध चालू केले गेले आहे, त्यामुळे हिंदूंची बाजू कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वैचारिक योद्घ्यांची आवश्यकता आहे. धर्मसंस्थापनेच्या या कार्यात योगदान देण्यासाठी हिंदु अधिवक्त्यांनी ‘इकोसिस्टिम’ उभी करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी ते ‘हिंदु राष्ट्राच्या ...
लक्ष्मणराव शक्करगे यांच्या रूपाने गावविकास लढ्यातील एक समर्पित नेतृत्व हरपले -NNL

लक्ष्मणराव शक्करगे यांच्या रूपाने गावविकास लढ्यातील एक समर्पित नेतृत्व हरपले -NNL

नांदेड, लेख
हिमायतनगर हा पूर्वीचा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला! लढावू नेत्यांचा बालेकिल्ला म्हटले तरी अधिक समर्पक होईल!. या गावाच्या पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी सिंहाची छाती असलेले नेते म्हणजे भाई विठ्ठलरावजी शिंदे, भाई लक्ष्मणरावजी शक्करगे, नरहरी लुटे, भास्करराव दुसे, शेख अब्दुल्ला रामचंद्रराव मुधोळकर, भाई डी. के. माळवतकर आणि त्यांचे कितीतरी सहकारी. यातील काही नेते कॉंग्रेस किंवा इतर पक्षातील होते पण गावांचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. याच लढ्यातील जिगरबाज, लढावू, आणि गरिबांचे नेते भाई लक्ष्मणरावजी शक्करगे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने हिमायतनगरच्या विकासाच्या लढ्यातील एक समर्पित नेतृत्व कायमचे हरपले आहे. त्याचबरोबर हिमायतनगरच्या विकासलढ्याच्या प्रारंभीच्या लढ्यातील शेवटचा योद्धा या जगातून निघून गेल्याने ते पर्व आता संपले आहे. हिमायतनगर हे शहर आज तालुका असले तरी ते पूर्वी ...
नांदेडच्या पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये अल्पसंख्यांकांसाठीच्या इ अ‍ॅण्ड टी शाखांचे प्रवेश सुरु करा -NNL

नांदेडच्या पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये अल्पसंख्यांकांसाठीच्या इ अ‍ॅण्ड टी शाखांचे प्रवेश सुरु करा -NNL

नांदेड
नांदेड। येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात अल्पसंख्यांक साठीच्या द्वितीय पाळीतील इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन शाखांचे प्रवेश त्वरीत सुरु करण्याची मागणी अन्याय प्रतिकार दलाचे राज्य अध्यक्ष सिद्धार्थ तलवारे यांनी एका निवेदनाद्वारे राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालय संचालक यांच्याकडे केली आहे. तलवारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णय 2010 नुसार नांदेड येथे तीन नवीन शाखा स्थापण्याची मंजुरी देण्यात आली. त्यानुसार द्वितीय पाळीसाठी मंजूर आहेत. परंतु नांदेड तंत्रनिकेतनने केवळ मेकॅनिकल व सिव्हीलची प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन या शाखांसाठीचे अल्पसंख्यांक विद्यार्थी वंचित राहत आहेत, असा आरोप तलवारे यांनी केला आहे. तसे निवेदन त्यांनी राज्याच्या संबंधित मंत्र्यासह संचालकांना पाठविले आहे....
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत करणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील -NNL

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत करणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील -NNL

Blog
मुंबई| राज्यात या वर्षात जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ हजार ४३३ हेक्टर शेतीतील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची मदत शासन एन.डी.व्ही.आय (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषानुसार १५ जुलै २०२४ पर्यंत करणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तासात दिली. अवकाळी पाऊस नुकसानाबाबत सदस्य डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील यांनी सहभाग घेतला. मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नुकसानाबाबत मदतीचा ४९५ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्राप्त झाला आहे. याबाबत ५ फेब्रुवारी २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार प्रस...
सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु – NNL

सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णुपुरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु – NNL

नांदेड
नांदेड| माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांच्या पाल्यांसाठी अत्यल्प दरामध्ये सर्व सोयीयुक्त सैनिकी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. जिल्हयातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरीकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वसतीगृह अधिक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8918774880/8380873985 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. सैनिकी मुलांचे वसतिगृह विष्णुपुरी हे जिल्हा सैनिक कार्यालयांतर्गत चालविण्यात येते. प्रवेश सैनिक/ माजी सैनिकांच्या विधवा व सेवारत सैनिक आणि इतर नागरिक पाल्यांना सुध्दा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रवेश अर्ज सैनिकी मुलांचे वसतीगृह, विष्णुपुरी, नांदेड येथे विक्रीस उपलब्ध आहेत. या वसतीगृहात उत्तम जेवणाची सोय (आठवड्यातून तीन वेळा नॉन-वेज/वेज व नाश्त्यामध्ये अंडी), स्वतंत्र अभ्यासि...
शिस्तप्रिय शिक्षिका मंगला जमगे यांना सेवापुर्तीनिमित्त समारंभपूर्वक निरोप -NNL

शिस्तप्रिय शिक्षिका मंगला जमगे यांना सेवापुर्तीनिमित्त समारंभपूर्वक निरोप -NNL

नांदेड
नांदेड। शिक्षिका मंगला जमगे यांना सेवापुर्तीनिमित्त समारंभपूर्वक निरोप विद्यार्थ्यांच्या शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या . मंगला जमगे ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने गुजराती शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित सेवापुर्ती समारंभात त्यांचा यथोचित सन्मान, सत्कार करुन निरोप देण्यात आला. शहरातील गुजराती शिक्षण संस्थेत . मंगला जमगे या सन 1992 मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या.सेवेची 33 वर्ष पूर्ण करुन त्या नुकत्याच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याची माहिती प्रेमला साकोळकर यांनी सांगितले. यानिमित्त गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केतन नागडा, उपाध्यक्ष चंद्रकांत पटेल, शंभुलाल मंगे, सचिव दिपक दामा, सदस्य मुकेश पटेल, राकेश शाहा, दिपेश शाहा, भावेश नागडा, अतुल लोटीया, योगेश पटेल, लक्ष्मीकांत गणात्रा, किर्तीभाई छेडा यांनी समारंभपूर्वक त्यांना निरोप दिला. या ...
महाविकास आघाडीत राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये – खा.नागेश पाटील आष्टीकर – NNL

महाविकास आघाडीत राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ नये – खा.नागेश पाटील आष्टीकर – NNL

नांदेड, हिंगोली
नांदेड,अनिल मादसवार| नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीत राहून पक्ष विरोधी काम करणाऱ्याच्या विरोधात पत्र देऊन तक्रार करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक काळात महाविकास आघाडीच्या प्रज्ञा सातव, सुभाष वानखेडे आणि जयप्रकाश मुंदडा यांनी महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात काम केले आहे. असा गंभीर आरोप एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून हिंगोली लोकसभा नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या हिंगोली लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीत राहून पक्ष विरोधी काम करणाऱ्याच्या विरोधात खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्र देऊन तक्रार केली आहे. निवडणूक काळात महाविकास आघाडी युतीच्या उमेदवाराच्या विरोधात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून येत असलेल्या प्रज्ञा सातव यांनी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या हिताच्या विरोधात काम केले. त्यांनी प...
error: Content is protected !!