Thursday, May 14

Tag: demand of Ryat Kranti Sanganthan

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – रयत क्रांती संघटनेची मागणी -NNL

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – रयत क्रांती संघटनेची मागणी -NNL

नांदेड, कृषी
नांदेड। जिल्ह्यात एक सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले मूग, उडीद आणि बहरात असलेले सोयाबीन, कापुस, भाजीपाला-फळबागाचे तसेच जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर यांचे नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. निवेदनात अशी म्हटले आहे की,अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे . काही ठिकाणी तर पिके पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. जमिनी खरडून गेली आहेत. पिक विमा तात्काळ लागू करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करावा. नांदेड जिल्ह्यातील दरवर्षी धरणे भरल्यामुळे परिसरातील शेतजमीन पूर्णता पाण्याखाली येते, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते त्यासाठी सरकारने योग्...
error: Content is protected !!