Wednesday, May 13

Tag: Maharashtra should be free from unemployment

Maharashtra should be free from unemployment and farmer suicides | महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे -NNL

Maharashtra should be free from unemployment and farmer suicides | महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे -NNL

राजकीय
मुंबई/सोलापूर| आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा, असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली. विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. तसेच बाजीराव विहीर येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दिंडीत पायी चालताना पटोलेंनी वारक-यांसह पाऊल खेळण्याचा आनंद घेतला. नाना पटोले यांनी मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम आणि 'गण गण गणात बोते' च्या गजरात सभोवता...
error: Content is protected !!