Thursday, May 21

Tag: for flood affected farmers

Farmers will hold a huge march : पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये विशाल मोर्चा धडकणार शेतकरी

Farmers will hold a huge march : पूरग्रस्त शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये विशाल मोर्चा धडकणार शेतकरी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा सह मराठवाड्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे . या शेतीतून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना काहीही उत्पादन मिळणार नाही हे निश्चित झाले असून हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना राज्य सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय आयुक्तालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली . किसान सभेचे शेतकरी नेते डॉक्टर कॉम्रेड अजित नवले यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी पत्रकार परिषदेला किसान सभा शेतकरी नेते डॉ.कॉ.अजित नवले यांच्यासह जनवादी चळवळीचे नेते कॉ. विजय गाभणे , किसान सभा तथा शेतकरी नेते कॉ.शंकर सिडाम , किसान सभा तथा शेतकरी नेते , कॉ. अर्जुन आडे , कॉ.किशोर पवार , CITU राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार , कॉ. गंगाधर गायकवाड CITU जिल्...
Pralhad Patil : आमदार – खासदाराने पुरग्रस्त शेतकऱ्याच्या पीक नुकसान पीकविमा बाबतीत ठोस भूमिका घ्यावी – प्रल्हाद पाटील -NNL

Pralhad Patil : आमदार – खासदाराने पुरग्रस्त शेतकऱ्याच्या पीक नुकसान पीकविमा बाबतीत ठोस भूमिका घ्यावी – प्रल्हाद पाटील -NNL

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव व हिमायनगर तालुक्यात मुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांचे पीकाचे प्रचड नुकसान झाले आहे. तसेच थकीत पीक विमा संदर्भात हदगाव विधानसभाक्षेञाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर व हिगोली लोकसभाचे खा. नागेश पा. अष्टीकर यांनी एकत्र बसुन ठोस निर्णय घ्यावा असे मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे हदगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी केली आहे. त्यांनी दि.3 सप्टेंबर रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 1सप्टेबर2024 च्या राञीपासुन सुरु असलेल्या मुसळधार पाऊसाने थैमान घातले. तीन दिवसात नदी नाले यांना पुर येवून शेती पिकाचे प्रचड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यावर प्रचंड प्रमाणात अर्थिक संकट कोसळले आहे. हदगाव व हिमायनगर तालुक्यातील सर्व शेतक-याच्या शेतीचे पंचनामे करुन त्यांना त्वरीत नुकसानीच मोबदला देण्यात येऊन या संकटातून बाहेर काढणे आवश्यक असल्याची मागण...
error: Content is protected !!