Baba Bageshwar Pandit Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राच्या आवाहनाचा पुनरुच्चार श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे केला
'जातीयवाद सोडा, एक हिंदू बना', त्या दिवशी भारत हिंदू राष्ट्र बनेल...
जर सर्व हिंदू एकत्र आले तर भारताचे कोणीही विभाजन करू शकणार नाही...
औरंगजेब, बाबर महान नाहीत... रघुवीर महान आहेत...
महाराष्ट्रातील भिवंडी येथे एक मठ बांधत आहोत... म्हणून आता आम्हीही महाराष्ट्रीय झालो आहोत...
महाराष्ट्रातील पिंपळगाव येथील शिव महापुराण कथा मंचावरून बाबा बागेश्वर यांचा मातांना संदेश...
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाराष्ट्र ही संत नामदेवांची भूमी आहे, मुघलांना पराभूत करणारी भूमी आहे... जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत... असे प्रसिद्ध बाबा बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हंटले आहे. ते महाराष्ट्रातील पिंपळगाव येथे आयोजित शिवमहापुराण कथेच्या मंचावरून उपतसंहितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी हिंदू एकतेवर भर दिला आणि हिंदूंना जातीयवाद संपवून एकत्र येण्याचे आवाहन क...
