Thursday, May 14

Tag: Former MLA Shankar Anna Dhondge

Former MLA Shankar Anna Dhondge : शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Former MLA Shankar Anna Dhondge : शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या – माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार लोहा मतदारसंघामध्ये मागील आठवड्यात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. लोकप्रतिनिधी व आघाडी सरकार निष्क्रिय असून अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची नुकसान भरपाई द्या अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी दिला. महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ३ सप्टेंबर रोज बुधवारी सकाळी ठीक ११ वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याची सुरुवात भुईकोट किल्ला कोटबाजार - मोठी दर्गा - गांधी चौक - कापड लाईन- शिवाजी चौक- आंबेडकर पुतळा यामार्गाने वाजत गाजत, नारे देत उपविभागीय कार्य...
Shankar anna dhondage : उपविभागीय कार्यालयावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार – मा.आ. शंकरअण्णा धोंडगे

Shankar anna dhondage : उपविभागीय कार्यालयावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार – मा.आ. शंकरअण्णा धोंडगे

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये २८ व २९ ऑगस्ट रोजी ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य आणि केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्याऐवजी सत्ताधारी पक्षाची लोकप्रतिनिधी केवळ पाहणीचे सोंग करण्याचे नाटक करीत आहेत. सरकारच्या शेतकरी विरोधी नकारात्मक धोरणाचा निषेध करण्यासाठी व बाधित शेतकऱ्यांना तात्काळ सरकारकडून मदत देण्यात यावी यासाठी कंधार उपविभागीय कार्यालयावर ३ सप्टेंबर बुधवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत महिती दिली. या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते दत्ताजी पवार, माझी उपसभापती शफीउल्ला बेग, युवा नेते शिवराज धोंडगे, सुभाष मोरे, अशोक सो...
Formar mla shankaranna dhondage ; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटचा श्वासापर्यंत लढणार -माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Formar mla shankaranna dhondage ; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटचा श्वासापर्यंत लढणार -माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे। माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात बाचोटीतून झाली. माजी खासदार शरद जोशी यांची प्रेरणा घेऊन संपूर्ण राज्यात शेतकरी संघटनेची मोठी भक्कम फळी निर्माण केली. प्रस्थापित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी अनेक वेळेस निवडणुका लढवल्या. शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक दिवस कारावास भोगला. राजकीय जीवनात चढ- उतार येत असतात मी घाबरणारा कार्यकर्ता नाही कितीही चढ- उतार आले तरी लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझा पाठीशी असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यात व्यापक चळवळ उभी करत शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याची ग्वाही बाचोटी येथील रसाळी कार्यक्रमात माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यावतीने बाचोटी तालुका कंधार येथे दि ५ जून रोजी रसाळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, ज्ये...
Former MLA Shankar Anna Dhondge : गाव तिथे महाराष्ट्र राज्य समितीची शाखा स्थापन करणार – मा.आमदार शंकर अण्णा धोंडगे

Former MLA Shankar Anna Dhondge : गाव तिथे महाराष्ट्र राज्य समितीची शाखा स्थापन करणार – मा.आमदार शंकर अण्णा धोंडगे

नांदेड, राजकीय
कंधार,सचिन मोरे| महाराष्ट्र राज्य समिती पक्षाच्या स्थापनेला ऑक्टोबर २०२५ ला एक वर्ष होत असून महाराष्ट्राच्या सर्व विभागात एमआरएस पक्षाचे नेते व कार्यकर्त्याकडून पक्ष बांधनीच्या कामाला सुरुवात झाली असून जनतेकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंधार- लोहा तालुक्यासह जिल्हायातही पक्षाच्या वर्षपूर्ती पर्यंत गाव तिथे ( एमआरएस) पक्षाची शाखा कार्यरत करनार असी माहीती पक्ष प्रमुख शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकर परिषदेत दिली. सध्या राज्याची सामाजीक, राजकीय, आर्थीक परिस्थीती बिकट झाली असून उपलब्ध माहिती नुसार-सिंचन,शिक्षण, रोजगार, आरोग्य, उर्जा, व दरडोई उत्पन्नात राज्य मागे पडले आहे. शेतकऱ्यांची अपेक्षित असलेली व सत्ताधाऱ्यांनी आश्वासने दिलेली कर्जमाफी, पिक, विमा, शेतीमाला मिळनारा कमी भाव यामुळे संपूर्ण शेतकरी समाज आर्थीक संकटात सापडला आहे. बेरोजगार युवकाना रोजगार मिळत न...
error: Content is protected !!