Wednesday, May 13

Tag: Why is 52 percent

Why is 52 percent OBC deprived in India? 52 टक्के ओबीसी भारतात वंचित का आहे ? -NNL

Why is 52 percent OBC deprived in India? 52 टक्के ओबीसी भारतात वंचित का आहे ? -NNL

नांदेड, लेख
देशात संख्येने सर्वाधिक असलेला ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय समाज आज सर्व क्षेत्रात वंचित का आहे ? "जिस की जितनी संख्या भारी, उस की उतनी भागीदारी !" असा नारा बहुजन नायक मान्यवर कांशीराम जी यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात या नाऱ्याची अंमलबजावणी का केली जात नाही ? याचे उत्तर सोपे आहे, "जिस का शासन होता है, उस का शोषण नही होता है." संख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसीने आपले शासन आणून आपले प्रश्न आपण स्वतः सोडवावेत हे साधे सुत्र आहे पण नेमके तेच ओबीसीला जमेनासे झाले आहे. ओबीसी संख्येने जास्त असला तरी तो एकसंघ नाही. विविध पक्ष, संघटना व चळवळीत ओबीसी विभागलेला आहे. आपला दोस्त कोण आणि दुष्मन कोण याची नेमकी ओळख नसल्याने तो बुचकाळ्यात पडला आहे. शिवाय धर्माच्या कचाट्यात तो स्वखुषीने भरडल्या जात आहे. सामाजिक प्रश्नांपेक्षा तो धार्मिक कर्मकांडाला जास्त महत्व देत असतो. नेमक्या याच कमजोरीचा फायदा घेत भार...
error: Content is protected !!