Thursday, May 14

Tag: in Ardhapur taluka destroyed; Nature took away

Ardhapur News ; अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा उध्वस्त; तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

Ardhapur News ; अर्धापूर तालुक्यातील केळीच्या बागा उध्वस्त; तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला

नांदेड, राजकीय
नांदेड/अर्धापुर। अर्धापूर तालुक्यात दिनांक नऊ रोजी मृग नक्षत्राच्या वादळी वाऱ्याने व पावसाने तालुक्यातील केळी व पपईच्या बागा उध्वस्त केल्या. तोंडाशी आलेला खास निसर्गाने अचानक हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अतोनात लाखो रुपयांचे नुकसान झाले. खासदार अशोकराव चव्हाण व या भागाच्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या पंचनामे करण्याची सूचना. अर्धापूर तालुक्यातील केळी राज्यासह भारतभर प्रसिद्ध असून अर्धापूर येथून जवळपास देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात केळीचा पुरवठा केला जातो. तसेच परदेशातही या भागातून केळी निर्यात केली जाते. या भागात केळीचे मोठ्या प्रमाणे पीक घेतले जाते. जवळपास एक वर्ष लहान लेकरासारखा सांभाळ केल्यानंतर केळीचा पीक हाती येतो. पावसाळा सुरू होताच केळीच्या बागा पण सुरू होतात कापणीस येतात. केळीला एप्रिल महिना व मे महिन्याचा उन्हाचा तीव्रता सहन होत नाही म्हणून शेतकरी खालील जमी...
error: Content is protected !!