Tuesday, June 30

Tag: ‘Addiction free village campaign’

Shahaji Umap : कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा वाचावीण्यासाठी व्यसनमुक्त गाव मोहीम – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप -NNL

Shahaji Umap : कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा वाचावीण्यासाठी व्यसनमुक्त गाव मोहीम – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| व्यसनाधिनतेमुळे ग्रामीण भागात पोहोचलेल्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात व्यसनमुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात येत आहे. असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप केले. ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील मौजे शिऊर, तालुका हदगाव येथून करण्यात आला यावेळी बोलत होते. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, अहमदपूर तालुक्यातील मौजे खंडाळी तर गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद येथून अनुक्रमे लातूर व परभणी जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. सदर दोन्ही ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, मौजे खंडाळी येथे झालेल्या कार्यक्रमास लातूरचे अपर पोलीस अधीक्षक ...
Addiction free village campaign : नांदेड परिक्षेत्रात आता ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’ -NNL

Addiction free village campaign : नांदेड परिक्षेत्रात आता ‘व्यसनमुक्त गांव मोहीम’ -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड़,अनिल मादसवार| समाजावर विशेषत: तरुणाईवर होणारे व्यसनांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन, त्यांना व्यसनांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून नांदेड परिक्षेत्रात आता, लोकसहभागातून 'व्यसनमुक्त गाव मोहीम' ही योजना राबविण्यात येणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत, प्रत्येक ग्रामपंचायतीत 'तंटामुक्त गांव समिती' गठीत करण्यासाठी परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चारही जिल्ह्यातील प्रत्येक गावात येत्या 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. सदर ग्रामसभेतून, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ' तंटामुक्त गांव समिती ' गठीत होणार असून, तंटे सोडविण्या बरोबरच गावातील अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी या समितीची पोलीसांना मोठी मदत होणार आहे. सन 2008 मध्ये, राज्य शासनाने तंटामुक्त गांव मोहीम ही योजना सुरू केल्यानंतर, ...
error: Content is protected !!