Thursday, May 14

Tag: villagers lost contact…!

Due to continuous rains, the bridge : सतंतधार पावसामुळे नरंगल ते कुरूडगीला जोडणारा पूल तुटला; गावकऱ्यांचा संपर्क तुटला…!

Due to continuous rains, the bridge : सतंतधार पावसामुळे नरंगल ते कुरूडगीला जोडणारा पूल तुटला; गावकऱ्यांचा संपर्क तुटला…!

राजकीय, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील नरंगल कुरूडगी परिसरात गेल्या आठ-दहा दिवसापासून संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पाणी आले आहे. त्यातच नरंगल ते कुरूडगी रस्त्यावरील पुल पडल्यामुळे कुरूडगी गावकऱ्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच या फुलाचे बांधकाम झाले होते त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी या निमित्ताने गावकऱ्यांनी केली आहे. सदरील रस्त्यावरील पुल पडल्यामुळे शाळकरी विद्यार्थी नागरिक मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेले आहेत. देगलूर तालुक्यातील शेवटच्या टोकाचे कुरूडगी गाव आहे. पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे संततदार पावसामुळे पुल कोसळला आहे. याकडे देगलूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनीही गावकऱ्यांच्या गैर...
error: Content is protected !!