Cm Devendra Fadanvis ; दुष्काळाला भूतकाळ बनवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपा समर्पित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
BJP is dedicated to making drought a thing of the past and building a developed Maharashtra - Chief Minister Devendra Fadnavis assures
नांदेड । लोकसभेच्या निवडणुकीत फेक नॅरेटिव्हद्वारे जनतेची दिशाभूल करून मिळविलेले यश विधानसभेच्या निवडणुकीत थेट नॅरेटिव्हद्वारे आम्ही हिरावून घेतले आहे, पण येत्या निवडणुकांमध्ये बोलबच्चन भैरवी सुरू होईल, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचे रडगाणे सुरू होईल, पण मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची ताकद कोणाकडेही नसून मुंबई महाराष्ट्राचीच आहे, अशी ग्वाही देतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताबरोबर, विकसित महाराष्ट्र हे आमचे ध्येय असून दुष्काळ हा भूतकाळ ठरावा यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.
भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पदग्रहण सोहळ्यानि...
